शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:09 AM

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. या दिवसात काही लोक केवळ फळे खाऊन उपवास करतात. तर काही लोक फार कठीण उपवास करतात. अशात हा उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं.

१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात

अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरुन पोटाला थंड वाटेल आणि त्यानंतर जेवण योग्य प्रकारे पचन होईल. तुम्ही ज्यूसही घेऊ शकता. लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. याने तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.

२) प्रोटीन आहे गरजेचं

उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं. इतके दिवस उपवास करुन शरीराची एनर्जी कमी झालेली असते. अशात शरीराला एनर्जी मिळण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे काही वेळ थांबून पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता. 

३) मसालेदार पदार्थ टाळा

उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. असे केल्यास तुमच्या पचनक्रियेवर दबाव पडेल आणि तुमचं आरोग्य अडणीत येऊ शकतं. त्यामुळे हलके पदार्थ खावे.

४) फास्टफूड टाळा

खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. फास्टफूडही लगेच खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स