शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 10:10 IST

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. या दिवसात काही लोक केवळ फळे खाऊन उपवास करतात. तर काही लोक फार कठीण उपवास करतात. अशात हा उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं.

१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात

अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरुन पोटाला थंड वाटेल आणि त्यानंतर जेवण योग्य प्रकारे पचन होईल. तुम्ही ज्यूसही घेऊ शकता. लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. याने तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.

२) प्रोटीन आहे गरजेचं

उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं. इतके दिवस उपवास करुन शरीराची एनर्जी कमी झालेली असते. अशात शरीराला एनर्जी मिळण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे काही वेळ थांबून पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता. 

३) मसालेदार पदार्थ टाळा

उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. असे केल्यास तुमच्या पचनक्रियेवर दबाव पडेल आणि तुमचं आरोग्य अडणीत येऊ शकतं. त्यामुळे हलके पदार्थ खावे.

४) फास्टफूड टाळा

खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. फास्टफूडही लगेच खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स