शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

नऊ दिवसांचे उपवास सोडताय? या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 10:10 IST

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकजण उपवास करुन देवीला प्रसन्न करतात. उपवासाचं धार्मिक महत्त्व असलं तरी याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. या दिवसात काही लोक केवळ फळे खाऊन उपवास करतात. तर काही लोक फार कठीण उपवास करतात. अशात हा उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं.

१) हलक्या पदार्थांनी करावी सुरुवात

अनेक दिवस पोट रिकामं राहिल्यानंतर सर्वातआधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायला हवं. जेणेकरुन पोटाला थंड वाटेल आणि त्यानंतर जेवण योग्य प्रकारे पचन होईल. तुम्ही ज्यूसही घेऊ शकता. लस्सी, नारळ पाणी किंवा मोसंबीचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. याने तुम्हाला एनर्जी मिळेल आणि याने तुमची पचनक्रियाही योग्य होईल.

२) प्रोटीन आहे गरजेचं

उपवास सोडल्यानंतर प्रोटीन असलेल्या आहाराचं सेवन करावं. इतके दिवस उपवास करुन शरीराची एनर्जी कमी झालेली असते. अशात शरीराला एनर्जी मिळण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराची गरज असते. त्यामुळे काही वेळ थांबून पनीर, मोड आलेले कडधान्य, डाळीचं पाणी सेवन करु शकता. 

३) मसालेदार पदार्थ टाळा

उपवास सोडल्यावर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका. असे केल्यास तुमच्या पचनक्रियेवर दबाव पडेल आणि तुमचं आरोग्य अडणीत येऊ शकतं. त्यामुळे हलके पदार्थ खावे.

४) फास्टफूड टाळा

खूप दिवसांनी तुम्ही उपवास सोडला तर जड पदार्थ खाणे टाळा. कारण उपवास करताना मेटाबॉलिज्म स्लो होतं. त्यामुळे एकाएकी जड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. फास्टफूडही लगेच खाऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स