शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

एका दिवसात नेमके किती बदाम खावेत?; जाणून घ्या, प्रमाण, करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:38 IST

एका दिवसात नेमके किती बदाम खावेत ते जाणून घेऊया... 

बदामामध्ये जास्त पोषक घटक असतात. बदामामुळे बुद्धी तल्लख होते आणि दृष्टी देखील चांगली राहते. पालक आपल्या मुलांना दररोज हमखास बदाम खायला देतात. बदाम खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. पण कोणतीही गोष्टी जर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यामुळे नुकसान होतं असं म्हणतात. एका दिवसात नेमके किती बदाम खावेत ते जाणून घेऊया... 

रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की एखाद्या व्यक्तीने दिवसभरात ३० ग्रॅम बदाम खावेत. तुमच्या शरीराला एका दिवसात आवश्यक असलेल्या पोषक तत्वांसाठी बदामांची ही मात्रा पुरेशी आहे. यामध्ये आवश्यक तेवढे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट आहे. मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, कॅलरीज वाढू शकतात.

भारतात साधारणपणे दिवसातून दोन ते पाच भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात बदाम शरीराचं तापमान वाढू शकतो असं म्हटलं जातं. तो वात आणि कफ या दोघांना संतुलित करतो. उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असल्यामुळे पित्त वाढू लागतं. बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास किंवा खाण्यापूर्वी ते भिजवलेले नसल्यास शरीर गरम होतं, ज्यामुळे एसिडीटी होऊ शकते. 

बदाम रात्रभर पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. त्यामुळे ते पचायला सोपं जातं. त्याचे उष्णता निर्माण करणारे गुणधर्म थोडे कमी होतात. म्हणूनच हिवाळ्याच्या काळात बदाम तसेच खाल्ले जातात आणि उन्हाळ्यात खाण्याआधी ते व्यवस्थित भिजवण्याचा सल्ला दिला जातो. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न