शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:10 IST

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात.

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात. पण असं असून सुद्धा काही लोक कमी किंवा मोजकंच खातात, असे लोक एकटेपणाचा सामना करत असतात असा धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. असे व्यक्ती स्वतःला आवडत असलेले पदार्थ खाण्यासाठी सुध्दा विचार करतात. 

अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिवर्सिटीमधील प्रोफेसर केटलिन वूली यांच्यामते एकटेपणा  लहान मुलं आणि मोठी माणसं अशा सगळ्या वयोगटात येत असतो. त्यांनी असे सांगितले कि डाएट प्लॅन फॉलो करणारे लोकं हे कुठेही बाहेर पार्टीसाठी अथवा जेवायला गेले तर ते लोक फक्त शारीरीकदृष्या त्याठिकाणी उपस्थीत असतात. पण जेवताना ते इतर लोकांशी फारचं बॉंडिंग तयार करु शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात तेच असतं कि ते किती कॅलरिज् कंज्यूम करत आहेत. 

वूली  यांच्या अभ्यासानुसार  डाएट प्लॅननुसार आहार घेत असलेल्या तसंच कमी जेवत असलेल्या लोकांमध्ये एकटेपणा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यात अविवाहीत महिला तसंच लहान मुलांचे प्रमाण सुद्दा अधिक होते. तसंच त्या लोकांमध्ये आपण जरा जास्त आहार घेतला तर जाड होणार नाही ना या गोष्टीची भीती मोठ्या प्रमाणावर असते. तसंच असे लोकं आपल्या हेल्थबद्दल खूप जागरूक असतात. त्यांची शारीरीक अवस्थता चांगली राहते. पण एकटेपणा वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परीणाम घडून येत असतो.

वूली यांच्यामते अशा भावना लहान मुलांमध्ये असतात पण त्याचे प्रमाण कमी असते कारण त्यांचे वय लहान असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार लहान मुलं करत नाहीत. आपलं जेवण तसंच खाण्यापिण्याच्या सवयींबाबत लहान मुलं निश्चिंत असतात. काही खास गोष्टी खाण्याचं बंद केल्यामुळे एकटेपणा जाणवतो. १९ टक्के लोकांमध्ये कमी खाण्यामुळे एकटेपणाचा भावना येते. या रिसर्च रिर्पोटला जर्नल ऑफ पर्सनैलिटी एंड सोशल साइकोलॉजी  या पुस्तकात छापण्यात आलं आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्य