शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:10 IST

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात.

सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात. पण असं असून सुद्धा काही लोक कमी किंवा मोजकंच खातात, असे लोक एकटेपणाचा सामना करत असतात असा धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. असे व्यक्ती स्वतःला आवडत असलेले पदार्थ खाण्यासाठी सुध्दा विचार करतात. 

अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिवर्सिटीमधील प्रोफेसर केटलिन वूली यांच्यामते एकटेपणा  लहान मुलं आणि मोठी माणसं अशा सगळ्या वयोगटात येत असतो. त्यांनी असे सांगितले कि डाएट प्लॅन फॉलो करणारे लोकं हे कुठेही बाहेर पार्टीसाठी अथवा जेवायला गेले तर ते लोक फक्त शारीरीकदृष्या त्याठिकाणी उपस्थीत असतात. पण जेवताना ते इतर लोकांशी फारचं बॉंडिंग तयार करु शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात तेच असतं कि ते किती कॅलरिज् कंज्यूम करत आहेत. 

वूली  यांच्या अभ्यासानुसार  डाएट प्लॅननुसार आहार घेत असलेल्या तसंच कमी जेवत असलेल्या लोकांमध्ये एकटेपणा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यात अविवाहीत महिला तसंच लहान मुलांचे प्रमाण सुद्दा अधिक होते. तसंच त्या लोकांमध्ये आपण जरा जास्त आहार घेतला तर जाड होणार नाही ना या गोष्टीची भीती मोठ्या प्रमाणावर असते. तसंच असे लोकं आपल्या हेल्थबद्दल खूप जागरूक असतात. त्यांची शारीरीक अवस्थता चांगली राहते. पण एकटेपणा वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परीणाम घडून येत असतो.

वूली यांच्यामते अशा भावना लहान मुलांमध्ये असतात पण त्याचे प्रमाण कमी असते कारण त्यांचे वय लहान असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार लहान मुलं करत नाहीत. आपलं जेवण तसंच खाण्यापिण्याच्या सवयींबाबत लहान मुलं निश्चिंत असतात. काही खास गोष्टी खाण्याचं बंद केल्यामुळे एकटेपणा जाणवतो. १९ टक्के लोकांमध्ये कमी खाण्यामुळे एकटेपणाचा भावना येते. या रिसर्च रिर्पोटला जर्नल ऑफ पर्सनैलिटी एंड सोशल साइकोलॉजी  या पुस्तकात छापण्यात आलं आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthआरोग्य