शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर सावधान... पडू शकतं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 09:48 IST

सध्याच्या काळात सहज उपलब्ध होत असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

सध्याच्या काळात सहज उपलब्ध होत असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक धातूंनी मिळून स्टील तयार केलं जातं. स्टील हे लोह, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांपासून तयार केलं जातं. तसंच स्टीलच्या भांड्यात जेवण तयार केल्यास आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पण नवीनच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार जर तुम्ही स्टीलच्या  भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करत असाल तर विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. ह्या भांड्यांचे लवकर तापमान वाढते. त्यामुळे जेवण तयार करण्यासाठी या भांड्यांचा वापर करत असताना लक्ष देणं गरजेचं आहे.  महिला स्टीलचा वापर जास्त करतात कारण ही  भांडी स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागत नाही.

स्टेनेलेस स्टीलच्या भांड्यांवर ऑलिव्ह, कॉर्न आणि कॅनेला तेल यांच्या कोटींगने थर जमा होतो. तसंच त्यामुळे त्यावरचे बॅक्टीरीया सुद्धा वाढतात.  या नवीन रिसर्चमधील अभ्यासानुसार स्टीलच्या भांड्यांचा वारंवार वापर केल्याने तसंच ते घासल्याने त्या भांड्यांवर लहान लहान भेगा पडू लागतात. त्यामध्ये विषाणू तयार होण्याचा धोका असतो. 

स्टीलच्या भांड्यावर आलेले तडे डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत असे सुक्ष्म असतात. त्यात लाखो विषाणू असू शुकतात. त्यांचा आकार खूप लहान असतो आणि मायक्रोमीटर मध्ये मोजले जातात.  या फटींमध्ये सालमोनेला, लिस्टिरिया  आणि ई-कोलाय असे सूक्ष्म विषाणू असतात. त्यामुळे इन्फेक्शन  होण्याचा धोका असतो. पण या भांड्यावर खाद्यतेलाचे कोटींग केलं असेल तर हा धोका टळतो. 

कॅनडाच्या ओंटारियो या ठिकाणचे रहिवासी असलेले यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो चे प्रोफेसर बेन हैटन  यांनी असे सांगितले की स्टीलच्या भांड्यावर रोजच्या खाद्यतेलाचे कोटींग असेल तर विषाणू वाढण्याचा धोका कमी होतो. खाद्यतेल हे  विषाणू वाढवण्यापासून वाचवतं. तसेच त्यामुळे याचा कोणताही नकारात्मक परिणाम आरोग्यावर होत नाही. त्यामुळे स्टीलची भांडी वापरत असताना काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स