शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे हदयरोगापासून दूर राहण्याचा सोपा उपाय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 10:34 IST

भारतात हृदय रोगाच्या आजाराने मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या सर्वाधीक आहे.

भारतात हृदय रोगाच्या आजाराने मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या सर्वाधीक आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजारांबद्दल उशीरा माहिती मिळणे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना हृदयाशी संबंधीत समस्या असतात. त्यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची  समस्या असते. अशा लोकांनी वेळेवर रेग्यूलर मेडीकल चेकअप केल्यास होत असलेल्या किंवा होणाऱ्या आजारांपासून वाचता येऊ शकतं. 

धूम्रपान करणे, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल , शारिरीक श्रमाची कमतरता. आनुवंशिकता ताण-तणाव, रागीटपणा या समस्यांमुळे हदयरोग होण्याचा धोका जास्त असतो. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. 

हार्ट अटॅकने मृत्यू होत असलेले ५० टक्के लोक असे असतात की त्यांना आपल्या आजाराबद्दल माहित नसतं. त्यात काही रुग्ण असे असतात जे डॉक्टरने दिलेल्या औषधांचे सेवन करत नाही. बदलत्या वातावरणात जर आपण जीवन जगण्याच्या पध्दतीत बदल केला तर नक्कीच  आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. 

हदयाशी संबंधीत आजार हे लवकर बरे होणारे नसतात. जगभरात हदय रोगाचे सुमारे २.६ करोड रुग्ण आहेत. तसंच भारतात ८० लाख ते १ करोड या संख्येत आहेत. अनेक माध्यमसमुहांकडून या आजारांपासून लोकांना वाचवण्यासाठी जागृती निर्माण केली जात आहे. रिसर्च रिर्पोटनुसार ६० टक्के लोकांचे हदयाशी संबंधीत आजारांचे उपचार नीट केले जात जात नाही. तसंच चुकीच्या पध्दतीने सुद्धा उपचार केले जातात. त्यामुळे हदयाशी संबंधीत आजारांचा धोका वाढत आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स