शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कोणत्या वयात किती झोपेची असते आवश्यकता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 13:21 IST

शरीराच्या फिटनेससाठी चांगली झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल तसेच याचा प्रभाव तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर पडेल.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण दिवसभर काम करुन थकलेला असतो. अनेकज ऑफीसमध्ये भरपूरवेळ काम करत असतात. जर तुमची झोप पूर्ण झाली तर तुम्ही दिवसभर आनंदी, उत्साही आणि ताजेतवाने राहाल.

शरीराच्या फिटनेससाठी चांगली झोप मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल तसेच याचा प्रभाव तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर पडेल. म्हणूनच रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमची झोपही पूर्ण होईल आणि सकाळी तुम्ही लवकर उठाल. 

जर तुम्ही रात्री उशिरा घरी येता आणि सकाळी लवकर उठत असाल तर तुमची झोप पूर्ण होणार नाही आणि याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर पडू शकतो. त्यामुळेच वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय असणे गरजेचे आहे. जेवढी आपल्याला गरज आहे तेवढेच झोपणे आवश्यक आहे. जास्तवेळ झोपणे किंवा कमीवेळ झोपणेही शरीरासाठी धोकादायक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कुठल्या वयाच्या व्यक्तीला किती झोपेची आवश्यकता असते.

यावरुन तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या परिवारातील कुठल्या व्यक्तीला किती जोपेची आवश्यकता आहे. जर तुमच्या परिवारातील सदस्यांना पूर्ण झोप मिळाली तर सर्वचजण आनंदी, उत्साही आणि ताजेतवाने राहाल. म्हणूनच पूर्ण झोप घ्या आणि ताजेतवाने राहा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य