शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ब्रेकफास्ट आणि डिनरमध्ये किती अंतर असावं?; परफेक्ट हेल्थसाठी जाणून घ्या परफेक्ट टायमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:44 IST

जेवण हे योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खावं. त्यात गडबड झाली तर आपण आजारी पडू शकतो. तज्ज्ञांच्या मते आपल्याला जेवढे हेल्दी फूड हवे तेवढेच ते योग्य वेळी खाणंही गरजेचे आहे.

जेवण हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. पण जेवण हे योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खावं. त्यात गडबड झाली तर आपण आजारी पडू शकतो. तज्ज्ञांच्या मते आपल्याला जेवढे हेल्दी फूड हवे तेवढेच ते योग्य वेळी खाणंही गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ब्रेकफास्ट म्हणजेच सकाळचा नाश्ता आणि डिनर म्हणजेच रात्रीच्या जेवणात किती अंतर असावं याबाबत आहारतज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.

किती अंतर असावं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात, कंसल्टेंट डायटीशियन कनिका मल्होत्रा ​​म्हणतात की, रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये १२ ते १४ तासांचं अंतर योग्य आहे. म्हणजे सकाळी ७ वाजता नाश्ता केला तर रात्रीचे जेवण ७ ते ९ या वेळेत करा. असं केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील. 

१२ ते १४ तासांच्या अंतराचे फायदे

मेटाबोलिज्म बूस्ट होतं

कनिका मल्होत्रा यांच्या मते, जास्त अंतर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्मला चालना देईल. यामुळे ग्लुकोजवरील निर्भरता कमी होईल ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होईल. याशिवाय लठ्ठपणावरही नियंत्रण राहील.

हृदयाचं आरोग्य

जर तुम्ही नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात १३ तासांचे अंतर ठेवले तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहील. यामुळे तुमचं हृदय मजबूत राहतं आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

पचनक्रिया मजबूत 

जास्त अंतर ठेवल्याने पोटात अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. याशिवाय, यामुळे पोषक तत्वांची उपलब्धताही वाढेल.

झोपेमध्ये सुधारणा 

नाश्ता आणि रात्रीचे जेवण यांच्यातील दीर्घ अंतरामुळे रात्री शांत झोप येते. त्यामुळे चांगली झोप मिळते. सकाळी उठल्यानंतर थकवा आणि अशक्तपणा येणार नाही. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न