शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

रोज तुम्ही किती हालचाल करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 3:15 PM

रोजची किमान शारीरिक हालचाल आवश्यकच, नाहीतर चयापचय प्रक्रियेत होइल बिघाड!

ठळक मुद्देबाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत.बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत.त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

- मयूर पठाडेकाहीच काम नसलं की थंही नेहमीच हवीहवीशी वाटते. अंथरुणात पडून राहावंसं वाटतं. असंही आराम करायला सगळ्यांनाच आवडतं, पण काहीही असलं तरी आपल्या शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे. जे हिवाळ्यात होतं, तेच पावसाळ्यातही होतं. हिवाळ्यामुळे आपण घरातून शक्यतो बाहेर पडत नाही आणि पावसाळ्यातली किचकिच, बाहेरची घाण आपल्याला बाहेर पडू देत नाही. पण त्यामुळे आपल्या शरीराचं आपण नुकसानच करून घेत असतो.बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत. रनिंग, वॉकिंग, स्विमिंग.. यासारख्या आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टव्हिटीज बंद पडल्या तरी घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरातील पेशी कार्यरत राहण्यााठी त्यांचा उपयोग होतो.तज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही ऋतु, काळ असू द्या, आपली रोजची झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. रोज किमान सहा ते आठ तास झोप प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. कारण त्यावरच तुमची एनर्जी, ऊर्जा अवलंबून असते. तुम्हाला जर कायम थकल्यासारखं, निरुत्साही वाटत असेल तर तुमची चयापचय शक्तीही त्यामुळे कमी होते. याच कारणामुळे इन्फेक्शनचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुम्ही मद्यपान करीत असाल तर या काळात तुमची तब्येत आणखीच ढासळू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि स्वत:ला ठेवा तंदुरुस्त..