शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वर्षाच्या सुरूवातीलाच 'या' गोष्टी फॉलो कराल तर वजन नक्की होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 16:00 IST

आपण दैनंदिन जीवन  जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो.

 आपण दैनंदिन जीवन  जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. तसंच  काय खायचं किंवा काय नाही खायचं याबद्दल आपल्याला काही कल्पना नसेल तर आहारात  ताळमेळ राहत नाही. खाण्यापिण्यात नियमीतता आणि बाहेरचं खाणं यांमुळे वजन  वाढण्याची समस्या जास्त जाणवते तसंच आहारात मीठांच प्रमाण सर्वाधीक असल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया वाढलेलं वजन तुम्ही नवीन वर्षात कसं कमी कराल.

तिखट खा 

जर तुम्हाला वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त तिखट खाण्याचा प्रयत्न  करा. तिखट खाल्ल्यामुळे मॅटाबोलीजम वाढतं असंत. त्यासाठी आहारात काळी मिरी तसेच मिरची असलेल्या पदार्थांचं सेवन करा. काळ्या मिरित कॅप्सीक अमाईन असते त्यामुळे मेटाबॉलीझम व्यवस्थित राहतं. 

व्यायामाआधी कॉफी 

कॉफीमध्ये असणारे कॅफिन तुमच्या  शरीराला उत्तेजन  देत असतात. त्यात नॉरेपिनेफ्रिन आणि डोपामाइन  यांचा समावेश असतो.  हे घटक शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. तसंच मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी  फायदेशीर ठरते. जर तुम्ही जीमला जाण्याआधी किंवा व्यायाम  करण्याआधी कॉफीचे सेवन केले तर फायदेशीर ठरतं असतं. 

व्यायाम

जर तुम्ही जास्तवेळ बसून राहण्याचा जॉब करत असाल तर तुम्ही दररोज व्यायम करण गरचेचं आहे. तसंच  फिजिकली एक्टीव्ह असणं सुद्दा गरजेचं आहे.  त्यामुळे तुमचे शरीर आणि हार्टरेट व्यवस्थित राहतात तसंच वेगवेगळ्या जीवनशैलीशी निगडीत आजारांपासून बचाव होतो. त्यासाठी जीमला जाणं शक्य नसल्यास घरच्या घरी तरी १ तास व्यायाम करा. 

वेळेवर झोप घ्या

जर तुम्हाला झोपायला पुरेसा वेळ मिळत  नसेल किंवा झोप पूर्ण  होत नसेल तर मेटाबॉलीझम हे संथगतीने काम करतं. त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थीत चालण्यासाठी ७  ते ८ तास झोप घेणं फायद्याचं ठरतं. तसंच  सकाळचा नाष्ता हा आपल्या आहारात महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा आपाण सकाळी पोषक आणि पोटभर नाष्ता करत असतो. त्यावेळी  शरीरात मेटाबलीजम व्यवस्थीत काम करतं असतं. तसंत फॅट्स बर्न होण्यास पण मदत होत असते. हेल्दी राहण्यासाठी  सगळ्यात महत्वाच असतं ते म्हणजे जास्त पाणी पिणे, दिवसातून  कीमान २ ते ३ लीटर पाणी प्यायल्याने अपचनस गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवत नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य