शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाच्या सुरूवातीलाच 'या' गोष्टी फॉलो कराल तर वजन नक्की होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 16:00 IST

आपण दैनंदिन जीवन  जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो.

 आपण दैनंदिन जीवन  जगत असताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करत असतो. तसंच  काय खायचं किंवा काय नाही खायचं याबद्दल आपल्याला काही कल्पना नसेल तर आहारात  ताळमेळ राहत नाही. खाण्यापिण्यात नियमीतता आणि बाहेरचं खाणं यांमुळे वजन  वाढण्याची समस्या जास्त जाणवते तसंच आहारात मीठांच प्रमाण सर्वाधीक असल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया वाढलेलं वजन तुम्ही नवीन वर्षात कसं कमी कराल.

तिखट खा 

जर तुम्हाला वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त तिखट खाण्याचा प्रयत्न  करा. तिखट खाल्ल्यामुळे मॅटाबोलीजम वाढतं असंत. त्यासाठी आहारात काळी मिरी तसेच मिरची असलेल्या पदार्थांचं सेवन करा. काळ्या मिरित कॅप्सीक अमाईन असते त्यामुळे मेटाबॉलीझम व्यवस्थित राहतं. 

व्यायामाआधी कॉफी 

कॉफीमध्ये असणारे कॅफिन तुमच्या  शरीराला उत्तेजन  देत असतात. त्यात नॉरेपिनेफ्रिन आणि डोपामाइन  यांचा समावेश असतो.  हे घटक शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. तसंच मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी  फायदेशीर ठरते. जर तुम्ही जीमला जाण्याआधी किंवा व्यायाम  करण्याआधी कॉफीचे सेवन केले तर फायदेशीर ठरतं असतं. 

व्यायाम

जर तुम्ही जास्तवेळ बसून राहण्याचा जॉब करत असाल तर तुम्ही दररोज व्यायम करण गरचेचं आहे. तसंच  फिजिकली एक्टीव्ह असणं सुद्दा गरजेचं आहे.  त्यामुळे तुमचे शरीर आणि हार्टरेट व्यवस्थित राहतात तसंच वेगवेगळ्या जीवनशैलीशी निगडीत आजारांपासून बचाव होतो. त्यासाठी जीमला जाणं शक्य नसल्यास घरच्या घरी तरी १ तास व्यायाम करा. 

वेळेवर झोप घ्या

जर तुम्हाला झोपायला पुरेसा वेळ मिळत  नसेल किंवा झोप पूर्ण  होत नसेल तर मेटाबॉलीझम हे संथगतीने काम करतं. त्यामुळे शरीराचे कार्य व्यवस्थीत चालण्यासाठी ७  ते ८ तास झोप घेणं फायद्याचं ठरतं. तसंच  सकाळचा नाष्ता हा आपल्या आहारात महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा आपाण सकाळी पोषक आणि पोटभर नाष्ता करत असतो. त्यावेळी  शरीरात मेटाबलीजम व्यवस्थीत काम करतं असतं. तसंत फॅट्स बर्न होण्यास पण मदत होत असते. हेल्दी राहण्यासाठी  सगळ्यात महत्वाच असतं ते म्हणजे जास्त पाणी पिणे, दिवसातून  कीमान २ ते ३ लीटर पाणी प्यायल्याने अपचनस गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवत नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य