शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पोटातील अन्न पचन होतंय किंवा सडतंय हे कसं कळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 11:03 IST

आपल्या शरीराचं केंद्र हे आपलं पोट असतं. पोटामुळेच संपूर्ण शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि जेवणामुळे ताकद वाढते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी शक्ती आहे.

(Image Credit : muniyalayurveda.in)

आपल्या शरीराचं केंद्र हे आपलं पोट असतं. पोटामुळेच संपूर्ण शरीराच्या प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि जेवणामुळे ताकद वाढते. आपण जे काही खातो ते आपल्या पोटासाठी शक्ती आहे. आपण जे काही पदार्थ खातो त्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि पोटातील ही तयार झालेली ऊर्जा पुढे ट्रान्सफर होते.

पोटातील जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते. ही एक असी पिशवी आहे ज्यात आपण खाल्लेलं सगळं जातं. यात जास्तीत जास्त ३५० ग्रॅम जेवण बसू शकतं. 

आता जठरात काय होतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जठरात जेव्हा अन्न पोहोचतं. तेव्हा नैसर्गिकपणे यात आग पेटते. याला जठराग्नी म्हणतात. जसेही तुम्ही तोंडात पहिला घास घेता, जठरात अग्नी पेटते. अन्न पचन होईपर्यंत ही अग्नी पेटलेली असते. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

पण जेव्हा तुम्ही जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिता तेव्हा ही अग्नी विझते. अर्थातच ही अग्नी विझली तर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचणार नाही. तुमची पचनक्रियाच थांबते. हे नेहमी लक्षात ठेवा की, अन्न पचताना आपल्या पोटात दोनच क्रिया होतात. एक म्हणजे Digation आणि दुसरी आहे fermentation. fermentation चा अर्थ सडणे असा होतो.

आयुर्वेदानुसार, अग्नीमुळेच अन्न पचन होणार, तेव्हाच त्याचा रस तयार होईल. या रसामुळेच मांस, मज्जा, रक्त, वीर्य, हाडे, मल-मूत्र तयार होतील. सर्वात शेवटी तयार होईल विष्ठा. हे तेव्हाच होईल जेव्हा अन्न पचेल. तसं नाही झालं तर वेगवेगळ्या समस्या होतील. जेवणानंतर जर लगेच पाणी प्यायलात तर जठराग्नी पेटणार नाही आणि पोटतील अन्न तसंच सडणार. सडल्यानंतर त्या विषारी पदार्थ तयार होतील.

अन्न पोटात सडल्यावर सर्वात आधी तयार होणारा विषारी पदार्थ म्हणजे यूरिक अॅसिड. अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन सांगता की, मला गुडघेदुखीचा त्रास होतोय, माझे खंदे-कंबर दुखत आहे. तेव्हा डॉक्टरही हेच सांगतात की, युरिक अॅसिड वाढलंय. युरिक अॅसिड जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही. त्यामुळे पचनक्रिया चांगली व्हावी यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य