शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भरपूर पाणी प्यावंच, पण कधी किती प्यावं? होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 09:43 IST

Water Drinking Tips : खासकरून उन्हाळ्यात पाण्याचं योग्यपणे सेवन करणं फार महत्वाचं आहे. कारण पाण्यापासून शरीरात शेकडो फायदे मिळतात.

Water Drinking Tips : आपल्या शरीराचा 70 टक्के भाग हा पाण्यापासून बनलेला असतो. पाणी हे जीवन आहे आणि त्याशिवाय जीवनाचा विचार करता येत नाही. शरीरात जर पाणी कमी झालं किंवा तुम्ही पाणी कमी प्यायले तर वेगवेगळ्या समस्या होतात. खासकरून उन्हाळ्यात पाण्याचं योग्यपणे सेवन करणं फार महत्वाचं आहे. कारण पाण्यापासून शरीरात शेकडो फायदे मिळतात.

शरीरात कोणत्याही कारणाने पाणी कमी झालं तर शरीराचं कामकाज बिघडू लागतं. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात. अशात होमिओपॅथिक एक्सपर्ट डॉ. वंदना गुलाटी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की, दिवसात कधी-कधी पाणी प्यावं.

कधी आणि किती पाणी प्यावे?

सकाळी रिकाम्यापोटी एक ग्लास पाणी

जेवणाआधी 1 ग्लास पाणी

जेवण केल्यावर कमीत कमी 45 मिनिटांनंतर पाणी प्यावे

दिवसभरातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे

काय खाल्ल्यावर पिऊ नये पाणी?

फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

एक्सरसाइज केल्यावर लगेच पाणी पिऊ नये

फ्राय फूड खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

शेंगदाणे खाल्ल्यावर पाणी पिऊ नये

गरम दूध-चहा प्यायल्यावर पाणी पिऊ नये

पाणी पिण्याचे फायदे

पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि टॉक्सिन शरीरातून बाहेर पडतात. तसेच तुम्हाला एनर्जी  मिळते आणि तुम्ही दिवसभर रिफ्रेश राहता. त्यासोबतच वजन कमी करण्यासही पाण्याने मदत मिळते. पोटातील अल्सर, गॅसपासूनही बचाव होतो. सोबतच शरीर थंड ठेवण्यासही पाण्याने मदत मिळते. भरपूर पाणी प्यायल्याने किडनी होत नाही आणि लिव्हरही साफ राहतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य