शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रात्रभर झोपूनही सकाळी अंथरुणातून उठावसं वाटत नाही? तर तुम्हाला आहे 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 13:57 IST

सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.

दिवसभर फक्त पडून राहावं असं वाटत असेल, कोणतंही काम करावसं वाटत नाही... अधूनमधून असं घडत असेल तर ठीक आहे, पण हे सर्व वेळच होऊ लागलं तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. सततचा आळस येणं ही चांगली गोष्ट नाही. आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. जर तुम्ही खूप जंक, प्रोसेस्ड फूड, अनहेल्दी फॅट खाल्ले तर तुम्हाला सुस्ती येईल आणि थकवा जाणवेल.

लोकांनी आपल्या आहारात हेल्दी फॅट, बॅलेन्स डाएट ज्यामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असले पाहिजेत. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो. यालाच डिहायड्रेशनला बळी पडणं म्हणतात. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्त घट्ट होऊ लागतं. पोषक तत्व सेल्सपर्यंत पोहोचत नाहीत.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे क्रॅम्प्स आणि स्नायू दुखणे या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच भरपूर पाणी प्या, असं म्हटलं जातं. झोप न मिळाल्याने अनेक आजारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्त वाटू शकतं. रात्री किमान सात ते आठ तास झोपणं फार गरजेचं आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स