शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कलिंगड खाताना 'ही' एक चूक करणं बेतू शकतं जीवावर; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:15 IST

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामध्ये असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामध्ये असणारे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडचा रसही काही जणांना आवडतो. पण अनेक जण कलिंगडवर मीठ टाकतात. त्यामुळे कलिंगडचा गोडवा वाढतो असं त्याचं मत आहे. तर काही लोक हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं म्हणतात. अशा परिस्थितीत कलिंगड हे मीठ घालून खावं की नाही हे जाणून घेऊया…

मीठ लावून कलिंगड खाण्याची कारणं 

1. मीठ कलिंगडचा कडवटपणा कमी करतो आणि गोडपणा वाढवतो.2. मीठ कलिंगडाची चव वाढवतं.3. मीठ कलिंगडला अधिक रसदार बनवतं.

मीठ लावून खाण्याचे फायदे

1. मीठ कलिंगडची गोडी वाढवतं आणि त्याची चव अप्रतिम लागते.2. मीठामुळे कलिंगडातील पाणी बाहेर येतं आणि ते अधिक रसदार बनतं.

कलिंगडला मीठ लावून खाण्याचे तोटे

कलिंगड मीठ लावून खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ब्लडप्रेशर वाढू शकतं. अति मीठामुळे बीपीच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पोषणाच्या समस्याही उद्भवू शकतात. 

कलिंगडला मीठ लावावं की नाही?

कलिंगड हे कमी कॅलरी असलेलं फळ आहे, त्यात व्हिटॅमिन ए आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. कलिंगडमध्ये थोडेसं मीठ घातल्याने त्याच्या पौष्टिकतेवर फारसा परिणाम होत नाही, परंतु जर तुम्ही दिवसभर सोडियमचे जास्त सेवन करत असाल तर समस्या वाढू शकतात. त्यामुळे मीठाचे संतुलन राखून कलिंगड खाण्यास हरकत नाही, फक्त जास्त मीठ खाणं टाळावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य