शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मेंटल हेल्थ बिघडण्यासाठी 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत; आताच विचार करा नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:39 IST

बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून विचलित होऊ लागतात. यामुळे ते एकाकी पडतात आणि मानसिक समस्यांना बळी पडतात.

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे तरुणाईचा सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर जातो. हा आता आयुष्याचा एक भाग बनला आहे. सोशल मीडियावर सतत वेळ घालवल्याने तरुणांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे.

एका अभ्यासातून समोर आलं आहे की, सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणाव झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सोशल मीडिया आणि तणाव यांच्यातील कनेक्शन जाणून घेऊया.

सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने, बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून विचलित होऊ लागतात. यामुळे ते एकाकी पडतात आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. ते सहसा सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करू लागतात, ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.

रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने तरुणाईचा दिनक्रम बिघडल्याचं आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे. यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यांची चिडचिड वाढत आहे. मोबाईल स्क्रीन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे झोपेला मदत करणारा हार्मोन मेलोटोनियम बाहेर पडत नाही आणि नंतर समस्या वाढू लागतात.

सोशल मीडियामुळे तणाव वाढण्याची 4 कारणं

1. सोशल मीडियाचा वापर केल्याने तरुणांना आपल्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. त्यांच्या या भीतीला FOMO (फिअर ऑफ मिसिंग आउट) म्हटलं जातं, ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकते.

2. अनेक वेळा तरुणांना सोशल मीडियावर ऑनलाइन छळ आणि धमक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.

3. सोशल मीडियाचा सतत वापर केल्याने झोप कमी होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने थकवा, लक्ष न लागणे आणि चिडचिडेपणा येऊ शकतो, ही तणावाची लक्षणे आहेत.

4. सोशल मीडिया तरुणांना वास्तविक जगापासून वेगळं करत आहे, त्यांना सामाजिकदृष्ट्या एकटेपणाची भावना निर्माण करत आहे, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.

सोशल मीडियाचा प्रभाव कसा टाळावा?

1. सोशल मीडियाला एका दिवसात किंवा आठवड्यात किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा.2. कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवा.3. सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहून स्वतःची तुलना करणे टाळा.4. तुमच्यासाठी समस्या निर्माण करणाऱ्या सर्व पोस्टपासून अंतर ठेवा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स