शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम वडा-समोसा पाहताच मोह आवरत नाही? पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणं टाळा, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:40 IST

पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते.

Health tips For Monsoon : पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच पदार्थ लोकं मोठ्या आवडीने खातात. रस्तोरस्ती गल्लीबोळात हातगाड्यांवर गरमागरम वडा-समोसे पाहिले की आपल्या जिभेला पाणी सुटतं. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते. 

बऱ्याचदा वारंवार हे पदार्थ वापरलेलं तेल वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये इतर पदार्थही तळले जातात. मात्र, आपल्या प्रकृतीसाठी असे तेळकट पदार्थ खाणं नुकसानकारक आहे. परिणामी कर्करोगासारखे घातक आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काय परिणाम होतो-

खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा-पुन्हा गरम केल्याने त्याची रचना बदलते. त्यात एक्रोलिन हे विषारी तसेच कर्करोगजन्य रसायन तयार होते. एकाच तेलात वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास उच्च रक्तदाब एथेरोस्केलेरेसिस, अल्झायमर, यकृताचा आजार यांसारखे आजार होण्याची भीती वाटते. 

मिश्र तेल, साधेल मेळ-

आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही मिश्रित तेलाचा वापर करू शकता. जसे पूर्वी तांदळाचा कोंडा ( राईस ब्रान) तेल आणि सोयाबीन शिवाय पूर्वी वेगवेगळ्या भाज्या,डाळी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कधी करढई तर कधी सूर्यफूल तर कधी खोबऱ्याचे  तेल वापरले जायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी आहारात वेगवेगळ्या तेलाचा वापर करा असं, आहारतज्ज्ञ सांगतात. 

तळलेले पदार्थ  खाणं जीवावर बेतणार- 

घरी वडापाव समोसा बनण्याचा बेत करत असाल तर एकदा तेल वापरले की त्याचा नंतर खाण्यात वापर करा. मात्र, ते वारंवार गरम करणे अथवा पुन्हा त्याचा खाण्यासाठी वापर करणे टाळा. यामुळे त्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॅट तयार होतात. त्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येता नाही. तेलाचा पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापर करणे टाळा कारण हे करणं जीवावर येत असलं तरी ते जीवावर बेतेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खाणं टाळलं तर योग्य ठरेल. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊसcancerकर्करोगLifestyleलाइफस्टाइल