शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पित असाल तर आजच बदला सवय; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:23 IST

बस, ट्रेन आणि विमानातून प्रवास करताना लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात.

Side Effect of Plastic Water bottle : बस, ट्रेन आणि विमानातून प्रवास करताना लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात. या बाटल्यांचा वापर घरांमध्येही सामान्य झाला आहे. बाटल्यांमधून प्लास्टिकच्या पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आणखी एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.

या बाटल्यांमधील पाण्यातून लहान प्लास्टिक कण रक्तामध्ये जातात, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, असे मायक्रोप्लास्टिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे. संशोधनानुसार, जेवण आणि पाण्यातून प्लास्टिकचे लहान कण रक्तात, आतडे आणि फुफ्फुसात जाऊ शकतात.

काचेच्या बाटल्यांमध्येही?

१) यापूर्वी एका संशोधनात मनुष्य दर आठवड्याला सुमारे पाच मायक्रोप्लास्टिक खात असून, हे असल्याचे समोर आले होते. ग्रॅम एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पदार्थामध्येही मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. 

२) मायक्रोप्लास्टिक हे जगभरात चिंतेचे कारण बनले आहे. यामुळे हृदयरोग, हार्मोनचे असंतुलन आणि कर्करोग होतो.

नेमके काय झाले?

१) ऑस्ट्रियातील डेन्यूब प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधनात सहभागींना सहभागी करून घेतले.

२) त्यांना असे आढळून आले की ज्यांनी प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांतील पाणी पिणे बंद केले आणि दोन आठवडे नळाचे पाणी प्यायले त्यांच्या रक्तदाबात लक्षणीय 

धोका टाळण्यासाठी काय?

जे लोक दीर्घकाळ प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितात त्यांचा रक्तदाब वाढलेला असू शकतो. प्लास्टिकच्या बाटल्यांना लोकांनी पर्याय शोधायला हवा, त्यामुळे मायक्रोप्लास्टिकचे धोके टाळता येतील. पोटात प्लास्टिक गेल्यास आतडे आणि फुफ्फुसातील पेशींना अडथळा निर्माण करतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिकच्या बॉटल तयार करण्यासाठी बीपीएसारखे घातक रसायन वापरले जाते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाा संभवतो. त्याचे आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसतात.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल