शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन आहात? आजच बदला 'या' सवयी, नाहीतर होतील गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:18 IST

गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो.

Health tips : गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. चव चांगली असली तरी साखर मिश्रीत गोड पदार्थ खाण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल याचं गांभीर्य  कोणालाच नसतं. 

किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचं काम या अवयवांवर अवलंबून असतं. शिवाय शरीरामधील घाण बाहेर टाकण्याचं महत्वाचं कार्य किडनीमार्फत होत असतं. 

तसंच किडनी शरीरातील ऍसिड बाहेर टाकण्याचं काम करते. त्याबरोबरच रक्तातील पाणी आणि मिनरल्सचं संतुलन राखण्याचं महत्वाचं कार्य देखील किडनी करते. त्यामुळेच किडनीच्या संबंधित समस्या निर्माण झाल्यास किंवा किडनी निकामी झाल्यास इतर गंभीर आजारांचा धोका देखील वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी किडनीची समस्या निर्माण होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात, ती कारणे कोणती हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. 

मिठाई तसेच गोड पदार्थ खाणं टाळा - 

खरं तर मिठाई हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय़ असतो.  मात्र, मिठाई खाल्ल्याने आपलं वजन तर वाढतंच शिवाय यामुळे रक्तात यूरिक ऍसिडचं प्रमाण देखील आपोआप वाढतं. मिठाई तसचं बाजारांमध्ये मिळणाऱ्या अन्य गोड पदार्थांमध्ये फ्रुक्टोज आढळतं ज्यामुळे मानवी शरीरात यूरीक ऍसिड वाढतं, असं तज्ञ म्हणतात. 

आपल्या रक्तात युरीक ऍसिडचं प्रमाण वाढल्यास त्याचा नकळतपणे किडनीवर गंभीर परिणाम होवू शकतो. अगदी मूतखडा होण्यापासून ते किडनी निकामी होणं अशा विविध समस्या यामुळे  उद्भवू शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल