शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Health Tips: बरेच लोक जेवण केल्यावर करतात 'या' चुका, ज्यामुळे होतात अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 10:06 IST

Health Tips : अनेकदा तर लोक जेवण केल्यावर अशा काही छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

Health Tips : आजकाल लोक या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणं विसरून जातात. चुकीची लाइफस्टाईल आणि खाणं-पिणं यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. अनेकदा तर लोक जेवण केल्यावर अशा काही छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे शरीराला फार नुकसान होतं. काही अशा गोष्टी असतात ज्या जेवण केल्यावर लगेच करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर लगेच काय करू नये.

लगेच चहा

बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच पिण्याची सवय असते. पण असं केलं तर अन्न पचन होण्यास समस्या होते. जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर जेवण केल्यावर 1 ते 2 तासांनंतर प्यावा.

लगेच झोपणे

जेवण केल्यावर बरेच लगेच बेडवर किंवा सोफ्यावर जाऊन झोपतात. अशी चूक तुम्ही कधीच करायला नको. याने पोटाचं फार नुकसान होतं आणि गॅससारखी समस्या होते. तसेच अन्न पचनही होत नाही.

लगेच फिरणं

जेवण केल्यावर थोडावेळ पायी चालण्याचे अनेक फायदे होतात. पण जेवण केल्यावर लगेच पायी चालणं नुकसानकारक ठरू शकतं. फार जास्त वेळ चालणंही चुकीचं आहे. जेवण केल्यावर लगेच चालल्याने ब्‍लड सर्कुलेशन कमी होतं.

आंघोळ करणं

जेवण केल्यावर लगेच आंघोळही करू नये. याने शरीराला नुकसान होतं. असं केल्याने डायजेशन बरोबर होत नाही आणि ब्लड प्रेशरही वाढतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य