शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 10:36 IST

सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने कडूलिंबाला फार महत्व आहे. कडूलिंबाची चव भलेही कडू असेल, पण याने आरोग्याला कितीतरी फायदे होतात. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाण्याचे फायदे

1) ब्लड शुगर कंट्रोल

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे भारतात सतत डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आजही बरेच लोक घरगुती उपायावर विश्वास ठेवतात. याच घरगुती उपयांपैकी एक म्हणजे सकाळी कडूलिंबाची पाने खाणे. असं केल्याने बल्ड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

2) रक्त शुद्ध होतं

कडूलिंबामध्ये असे औषधी गुण असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करतात. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जर रक्त शुद्ध राहिलं तर तुम्हाला कोणते आजारही होणार नाहीत. 

3) पोटासाठी फायदेशीर

कडूलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटोसाठीही फायदेशीर ठरतो. यातील काही गुणांमुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडून हे पाणी प्यायल्याने अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

4) इम्यूनिटी

कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे आपली इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर सर्दीसारखी समस्याही याने दूर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य