शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 10:36 IST

सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

आयुर्वेदाच्या दृष्टीने कडूलिंबाला फार महत्व आहे. कडूलिंबाची चव भलेही कडू असेल, पण याने आरोग्याला कितीतरी फायदे होतात. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाण्याचे फायदे

1) ब्लड शुगर कंट्रोल

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे भारतात सतत डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आजही बरेच लोक घरगुती उपायावर विश्वास ठेवतात. याच घरगुती उपयांपैकी एक म्हणजे सकाळी कडूलिंबाची पाने खाणे. असं केल्याने बल्ड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

2) रक्त शुद्ध होतं

कडूलिंबामध्ये असे औषधी गुण असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करतात. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जर रक्त शुद्ध राहिलं तर तुम्हाला कोणते आजारही होणार नाहीत. 

3) पोटासाठी फायदेशीर

कडूलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटोसाठीही फायदेशीर ठरतो. यातील काही गुणांमुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडून हे पाणी प्यायल्याने अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

4) इम्यूनिटी

कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे आपली इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर सर्दीसारखी समस्याही याने दूर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य