शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 15:19 IST

उन्हाळ्यात आपण AC लावतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण काही लोकांसाठी AC ची हवा ही घातक ठरू शकते.

उन्हाळ्यात आपण AC लावतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण काही लोकांसाठी AC ची हवा ही घातक ठरू शकते. दमा असलेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात सतत ACमध्ये राहिल्याने फुफ्फुसाचं नुकसान होऊ शकते. दम्याचे रुग्ण एसी रुममध्ये जास्त वेळ बसले असतील तर त्यांनी काही खास गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

उन्हाळ्याच्या दिवसात बरेच लोक एअर कंडिशनर म्हणजेच एसी वापरतात. घरापासून ऑफिसपर्यंत लोकांचा जास्तीत जास्त वेळ एसीमध्ये जातो. वातानुकूलित हवा दमा रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. दम्याच्या रुग्णासाठी एसी धोकादायक का आहे? हे जाणून घेऊया... 

दमा हा श्वसनासंबंधित एक प्रकारचा आजार आहे. या आजारात श्वसनमार्गाला सूज आणि फुफ्फुसात संसर्ग होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. एसीमध्ये सतत बसल्यामुळे रुग्णांच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक एसीचा वापर करतात जे अस्थमाच्या रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतं. जेव्हा एसी रूममध्ये असलेले कण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात तेव्हा फुफ्फुसांचं मोठं नुकसान होतं. दम्याचा रुग्ण एसी रुममध्ये बसला तर त्याच्या समस्या वाढू शकतात. यामुळे त्यांना दम्याचा अटॅकही येऊ शकतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णाने एसीमध्ये बसताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

सतत एसीमध्ये बसत असाल तर 'ही' खबरदारी घ्या

- एसीमध्ये बसल्यास घर स्वच्छ ठेवा. - घरात थोडीशी धूळ किंवा घाणही नसावी. - एसी स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या. - एसी फिल्टर स्वच्छ ठेवा. - एसीचे तापमान नेहमी २५ अंश सेल्सिअस ठेवा. - तुम्ही नवीन एसी घेणार असाल तर प्युरिफायर घ्या. - दम्याचे रुग्ण एसीमध्ये बसल्यास त्यांनी मास्क लावावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य