शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

तुम्हाला साडे तीन बोटांचा आजार तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 16:19 IST

लोक आता लिहिण्यापेक्षा टाईप जास्त करायला लागले आहेत. नोकरदार लोक रोज 8 ते 9 तास किबोर्डवर बोटे फिरवू लागले आहेत.

(Image Credit: AudioJungle)

मुंबई : कागद आणि पेनाची जागा आता कम्प्युटरने घेतली आहे. लोक आता लिहिण्यापेक्षा टाईप जास्त करायला लागले आहेत. नोकरदार लोक रोज 8 ते 9 तास किबोर्डवर बोटे फिरवू लागले आहेत. पण काय तुम्हाला माहित आहे की, सततच्या टायपिंगमुळे तुम्हाला साडे तीन बोटांचा आजार होऊ शकतो. 

कसा होतो हा आजार?

सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी डॉ. विकास धिकव यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार,  टायपिंग काही काळानंतर तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. जर एखादी व्यक्ती 5 वर्षांपर्यंत रोज 5 ते 6 तास टायपिंग करत असेल त्याच्या मनगटाला, अंगठ्याला, अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला आणि तिसऱ्या बोटाला त्रास होऊ लागतो. त्यामुळेच या दुखण्याला साडे तीन बोटांचा आजार म्हटलं जातं. मनगटात एक मीडियन नस असते, जी दबल्याने ही समस्या निर्माण होते. साधारण भाषेत याला साडे तीन बोटांचा आजार आणि सायन्सच्या भाषेत कार्पल टनल सिंड्रोम असे म्हटले जाते. 

या त्रासाने तरुण जास्त ग्रस्त

हा त्रास तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. कारण ते दिवसभर लॅपटॉपवर काम करतात आणि सोशल मीडियाचा वापर करतात. यावर डॉक्टरांनी सांगितले की, 18 ते 55 वर्षांच्या लोकांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणात आढळतो.

आजाराचे लक्षण

- हात दुखणे- हात सून्न होणे- हातात कमजोरी येणे- पेन किंना पेन्सील पकडण्यास त्रास

काय कराल उपाय?

- एक तास टायपिंग केल्यानंतर 5 मिनिटांता ब्रेक घ्या- रिस्ट बॅन्ड वापरु शकता- हातांचा व्यायाम करा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य