शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

भारतात वेगाने वाढतोय तणावाचा स्तर, सर्व्हेतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 10:35 IST

भारतातील साधारण ८९ टक्के लोकांपैकी ८६ टक्के लोक जागतिक स्तराच्या तुलनेत तणावाने अधिक जास्त पीडित आहेत. 

नवी दिल्ली : विकसीत आणि काही विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात तणावाचा स्तर अधिक आहे. भारतातील साधारण ८९ टक्के लोकांपैकी ८६ टक्के लोक जागतिक स्तराच्या तुलनेत तणावाने अधिक जास्त पीडित आहेत. 

मुंबईसह इतरही मोठ्या शहरांमध्ये तणावाचा स्तर वेगाने वाढत आहे. प्रत्येक ८ पैकी एक व्यक्ती तणावातून बाहेर येण्यासाठी अडचणींचा सामना करत आहे. सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सने आपल्या एका रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. 

सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्स ही अमेरिकेतील एक आंतरराष्ट्रीय आरोग्य सेव संस्था आहे. या संस्थेकडून नुकताच अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, फ्रान्स, चीनसह २३ देशांमध्ये सर्व्हे करण्यत आला. यात हा खुलासा करण्यात आला.  

या सर्व्हेदरम्यान, १४, ४६७ ऑनलाईन मुलाखती घेतल्यात. यातून समोर आलं की, भारत लागोपाठ चौथ्या वर्षी या तणावाच्या स्तरात सर्वात वर आहे. पण यावर्षी भारतात शारीरिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यात थोडी कमतरता आली आहे. 

या अभ्यासातून समोर आलं की, वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्याबाबतील लोक अग्रेसर आहेत. सर्वात शेवटी झोपेच्या परिवर्तनाला स्थान मिळालं. 

टॅग्स :Healthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स