शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

HEALTH : ​सकाळी लिंबू पाणी पिणे हानिकारक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:31 IST

लठ्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

लठ्ठ माणसांना सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे आरोग्यासाठी हानिकारण असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. अनाशापोटी निंबू पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज जाणून घेऊया.* जर आपणास गॅस किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर आपण रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेणे टाळाच. कारण लिंबूमध्ये अ‍ॅसिडिक तत्त्व असतात, ज्यामुळे ही समस्या अजूनच वाढते. * लिंबू मध्ये आॅक्सलेट अ‍ॅसिड असते जे शरीरात क्रिस्टल स्वरुपात जमा होते. यामुळे किडनी आणि पित्ताच्या पिशवीत स्टोनची समस्या निर्माण होते. * लिंबू  पाणी पिल्याने लगेचच ब्रश करु नये कारण लिंबूतील अ‍ॅसिडमुळे दात कमकुवत होतात. त्यामुळे ब्रश करताना दात तुटण्याची शक्यता असते. * दिवसभरात फक्त एक किंवा दोन ग्लास लिंबू पाणी प्या. जास्त लिंबू पाणी पिल्याने लघवी जास्त होते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. * बहुतांश लोक केलेले जेवण पचविण्यासाठी लिंबू पाणी पितात. मात्र हे नुकसानकारकही ठरु शकते. पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्था बिघडू शकते. * जर आपले दात सेंसिटिव असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. किंवा लिंबू पाण्याचा दातांशी संपर्क  येऊ नये म्हणून स्ट्रॉने प्यावे.  Also Read : लिंबूू खा, वजन घटवा !