शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Hair Care Tips : केस धुण्यासाठी थंड किंवा गरम, कोणतं पाणी योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 11:32 IST

Hair Care : केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लागलेली धुळ, माती, तेल निधून जातं. पण केस धुताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, केस थंड पाण्याने धुवायचे की गरम पाण्याने? 

Hair Care : केस प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग असतात, त्यामुळे चेहऱ्या इतकीच त्यांचीही काळजी घ्यावी लागते. केस निरोगी आणि चांगले ठेवण्यासाठी त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचं असतं. केस धुतल्याने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांना लागलेली धुळ, माती, तेल निधून जातं. पण केस धुताना अनेकांना हा प्रश्न पडतो की, केस थंड पाण्याने धुवायचे की गरम पाण्याने? 

खरंतर या अजिबात दुमत नाहीये की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा संपूर्ण थकवा निघून जातो आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. पण काय केस गरम पाण्याने धुतले जाऊ शकतात? किंवा तसं करणं योग्य राहील का? तशी गरम पाण्याने केस धुतल्याने केस रखरखीत होतात, निर्जिव होतात आणि कमजोर होतात अशी धारणा आहे. मग काय अशावेळी केस थंड पाण्याने धुतले पाहिजे? असाही प्रश्न उभा राहतो. 

एका प्रसिद्ध हेअर एक्सपर्टनुसार, केस हे नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. याने शॅम्पू सहजपणे आणि चांगल्याप्रकारे निघून जातं. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की, पाणी थंड असण्यासोबत पाण्याची क्वालिटी काय आहे याचीही काळजी घेतली पाहिजे. ज्या पाण्याने तुम्ही केस धुणार आहात ते सॉफ्ट वॉटर असायला हवं, हार्ड वॉटरने केस धुतल्याने शॅम्पूमध्ये चांगला फेस तयार होत नाही आणि केस रखरखीतही होतात. त्यामुळे केस धुण्यासाठी सॉफ्ट पाण्याचाच वापर करावा.

(Image Credit : www.stylishandtrendy.com)

गरम पाणी केसांचा शत्रू आहे. पण तरीही जर तुम्ही पूर्णपणे थंड पाण्याने केस धुवू शकत नसाल तर कोमट पाण्याचा वापर करु शकता. असंही करु नका की, शरीरासाठी गरम पाणी आणि केसांसाठी थंड पाणी. कारण दोन प्रकारच्या तापमानामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी वापरणे सर्वात चांगला पर्याय आहे. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स