शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

बापरे! जास्त पाणी प्याल तर कोमात जाल, तज्ज्ञांचा सल्ला; 24 तासांत इतकंच प्या, दिसतात हे 7 संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:47 IST

उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

आपल्या शरीराचा एक मोठा भाग फक्त पाण्याने व्यापलेला असतो. हे डिहायड्रेशनपासून संरक्षण आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. म्हणूनच उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या काळात जास्त पाणी पिणेही टाळावे.

हेल्थ कोच आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे हे सांगितले. जेणेकरून त्याचे कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील. तहान कशी लागते आणि जास्त पाणी पिण्याची सवय किती घातक ठरू शकते ते जाणून घेऊया.

डॉ. प्रियंका यांनी सांगितले की मेंदूमध्ये एक थ्रस्ट सेंटर आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा विशिष्ट पेप्टाइड्स स्राव होतात. जे थ्रस्ट सेंटरला सिग्नल देतात की शरीराला पाण्याची गरज आहे आणि तुम्हाला तहान लागली आहे.

तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. डॉ. प्रियंका यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये व्यक्ती तहान न लागता दर 2-5 मिनिटांनी पाणी पिणे सुरू ठेवते. हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे आणि शरीरातील द्रव पातळी जास्त होते.

Kidney.org (ref.) नुसार, जेव्हा शरीरात जास्त पाणी असते तेव्हा सोडियमची पातळी कमी होते. त्यामुळे पेशींमध्ये जास्त पाणी पोहोचते आणि सूज येते. या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात, जी विशेषतः मेंदूसाठी हानिकारक आहे आणि कोमामध्ये पोहचवू शकते.

हायपोनेट्रेमियाची लक्षणे

- मळमळ किंवा उलट्या- डोकेदुखी किंवा थकवा- लो ब्लड प्रेशर- ऊर्जेचा अभाव- स्नायू कमकुवत - चिंता किंवा राग येणे- कोमा

प्रियांका शेरावत यांनी एका दिवसात किती पाणी लागते हे सांगितले. त्या म्हणाल्या की 24 तासांत 2 ते 3 लीटर पाणी पिणे पुरेसे आहे. तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य