शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कशाला खाता हे पदार्थ? - पावसाळ्यात प्रकृती सांभाळायची तर या गोष्टी टाळाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 15:53 IST

या काळात अरबट चरबट खाल्लं तर तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.

ठळक मुद्देहातगाडीवरच्या पदार्थांपासून दूर राहातेलकट पदार्थ टाळाअपचनाचा होऊ शकतो त्रासविविध आजारही लागतील पाठीशी

- मयूर पठाडेएरवी कसे आपण ‘फिट्ट’ असतो, म्हणजे फारशी काळजी घेतली नाही, तरी आपण लगेच आजारी पडतो असं नाही, पण हाच नियम पावसाळ्याला लावता येत नाही. येताजाता अरबट चरबट काहीही खाल्लं तर तुमच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू होणारच.त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला काहीही खाता येत नाही. नाहीतर हमखास आजारी पडलात म्हणून समजा. त्यासाठी खाण्यापिण्याची योग्य काळजी तर घेतली पाहिजेच, पण त्यापेक्षाही काय खाऊ नये हेदेखील तुम्ही पाहिलं पाहिजे.पावसाळ्यात काय खाऊ नये?१- पालेभाज्या-एरवी पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम, पण पावसाळ्यात तुमची पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.२- हातगाड्यांवरचा ज्यूसज्यूस सगळ्यांनाच आवडतो. त्यातही फळांचा ज्यूस आरोग्यासाठी चांगला असंही सगळ्यांचं म्हणणं असतं, पण हातगाड्यांवरील ज्यूसमधील बॅक्टेरिया तुमची नक्कीच वाट लावू शकते.३- सी फूडपावसाळ्यात समुद्री माशांसारखा आहार कमीत कमी घ्यावा.४- हातगाड्यांवरील पदार्थ/चायनीज-

चायनिज पदार्थांचं आजकाल खूपच फॅड आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सारेच चायनीज फूडवर तुटून पडतात. पण उघड्यावरचे हे पदार्थ तुमची पचनशक्ती तर बिघडवतातच, पण वेगवेगळ्या आजारांनाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.५- न शिजवलेलं अन्नअनेकांना जेवताना सॅलड वगैरे कच्चे पदार्थ खाण्याची सवय असते, पण पावसाळ्याच्या दिवसांत हे कच्चे पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे. कच्चे पदार्थ खाण्यासाठी खूपच जड असतात. त्यामुळे तसे ते खाल्लयास तुम्हाला पोटाचे विकार जडू शकतात.६- तेलकट पदार्थ-पावसाळा आणि भजी पावसाळा आणि गरमागरम पकोडे, तेलकट पदार्थ याचंही अतूट असं नातं आहे. समोर पाऊस पडत असताना असे पदार्थ चाखायला कोणालाही आवडतातच, पण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार हे नक्की.