शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

फास्ट फुड, नो एक्सरसाईज हीच नाहीत वजन वाढण्याची कारणं, 'हे' कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 17:18 IST

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

वजन वाढण्याची खुप कारणं असतात. त्यापैकी व्यायामाचा अभाव व अनहेल्दी खाण्याच्या सवयी या जास्त जबाबदार असतात. मात्र, वजन वाढवण्यासाठी बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

तणावामुळे वजन वाढतेआपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते.

अनहेल्दी खाणंतणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.

आळस येणे कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सतत आळस येतो. त्यामुळे आपण व्यायाम करणे टाळतो. तसेच आपण शरीरारीक हालचाल करायलाही कंटाळतो.

भूक न लागणे किंवा भूक वाढणे तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.

काय उपाय करालयोग्य आहार घ्या वजन कमी करण्याचा अर्थ उपाशी राहणे नव्हे तर आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे होय. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी आरोग्यदायी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

जास्तीतजास्त पाणी प्यापाणी हा उर्जेचा मुख्य स्रोत आहे. पाण्यामुळे तुमचे पचन कार्य व्यवस्थित होते. तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाण्यामुळे तुमची भूकही कमी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स