शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

जास्त दु:खी राहिल्याने शरीरावर होणाऱ्या 'या' गंभीर परिणामांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:22 IST

कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात.

(Image Credit : gulfnews.com)

कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात. प्रमाणापेक्षा जास्त दु:खी राहिल्याने शरीरात सूज वाढू लागते, हळूहळू तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होऊ लागते. इतकेच नाही तर सतत दु:खी राहिल्याने हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि ब्लड क्लॉटिंगाच धोकाही वाढतो. चला जाणून आपल्या शरीरासाठी दु:ख आणि तणाव कशाप्रकारे घातक आहे.

हृदयासाठी घातक

जेव्हा तणावाची तुम्हाला सवय होते तेव्हा एड्रेनलीन हार्मोन्सच्या रिलीज होण्यात आणि ब्लड प्रेशरमध्ये अचानक चढउतार होत असल्याने क्रॉनिक डिजीज निर्माण होऊ शकतात. अनेकदा तणावामुळे हार्ट सिंड्रोमही होऊ शकतो. यात व्यक्तीला अचानक अनेकदा हृदय विकाराचे झटकेही पडतात.

डोक्यात अधिक वेदना होणे

(Image Credit : medscape.com)

अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जे लोक जास्त काळापासून दु:खी राहतात, त्यांच्या मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील सर्वच मांसपेशींध्ये असह्य वेदना होतात आणि असे लोक नियमित डोकेदुखीची तक्रार करत राहतात. सोबतच मेंदूत नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगही होऊ शकतं.

पोटाच्या समस्या

दु:खं आणि तणावामुळे पचनक्रियेवरही प्रभाव पडतो. जास्त दु:खी राहणाऱ्यां लोकांची पचनक्रिया फार हळुवार होते. या कारणाने त्यांना भूक लागणंही बंद होतं. हळूहळू या लोकांमध्ये गॅसची समस्या अधिक वाढू लागते. तसेच व्यक्तीला उलट्या आणि चक्कर येऊ लागण्याची समस्याही वाढू लागते.

शरीरात पाण्याची कमतरता

(Image Credit : theberkey.com)

जास्त दु:खी राहिल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. असं होण्याचं कारण म्हणजे ब्लड सर्कुलेशनचा वाढतं. याकारणाने काही वेळातच तुम्हाला थकवा जाणवू लागतो. शरीरात आधीच असलेलं पाणी कमी होऊ लागतं. याने त्वचा कोरडी आणि डार्क होऊ लागते.

इन्फेक्शनचा धोका

(Image Credit : drugtargetreview.com)

जास्त दु:खी राहिल्याने लोकांची इम्यूनिटी हळूहळू कमी होऊ लागते. त्यानंतर शरीरात इन्फेक्शन संवेदनशील होऊ लागतं. अशात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन लगेच जाळ्यात घेतं. कमजोर रोगप्रतिकारक शक्तीमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ लागतात.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य