शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जास्त दु:खी राहिल्याने शरीरावर होणाऱ्या 'या' गंभीर परिणामांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:22 IST

कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात.

(Image Credit : gulfnews.com)

कोणत्याही प्रकारच्या दु:खाने, त्रासाने आणि तणावाने केवळ मनुष्याला मानसिक रूपानेच त्रास होतो असे नाही तर याचे शरीरावरही वाईट परिणाम बघायला मिळतात. प्रमाणापेक्षा जास्त दु:खी राहिल्याने शरीरात सूज वाढू लागते, हळूहळू तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होऊ लागते. इतकेच नाही तर सतत दु:खी राहिल्याने हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर आणि ब्लड क्लॉटिंगाच धोकाही वाढतो. चला जाणून आपल्या शरीरासाठी दु:ख आणि तणाव कशाप्रकारे घातक आहे.

हृदयासाठी घातक

जेव्हा तणावाची तुम्हाला सवय होते तेव्हा एड्रेनलीन हार्मोन्सच्या रिलीज होण्यात आणि ब्लड प्रेशरमध्ये अचानक चढउतार होत असल्याने क्रॉनिक डिजीज निर्माण होऊ शकतात. अनेकदा तणावामुळे हार्ट सिंड्रोमही होऊ शकतो. यात व्यक्तीला अचानक अनेकदा हृदय विकाराचे झटकेही पडतात.

डोक्यात अधिक वेदना होणे

(Image Credit : medscape.com)

अनेक रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जे लोक जास्त काळापासून दु:खी राहतात, त्यांच्या मेंदूवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील सर्वच मांसपेशींध्ये असह्य वेदना होतात आणि असे लोक नियमित डोकेदुखीची तक्रार करत राहतात. सोबतच मेंदूत नसांमध्ये ब्लड क्लॉटिंगही होऊ शकतं.

पोटाच्या समस्या

दु:खं आणि तणावामुळे पचनक्रियेवरही प्रभाव पडतो. जास्त दु:खी राहणाऱ्यां लोकांची पचनक्रिया फार हळुवार होते. या कारणाने त्यांना भूक लागणंही बंद होतं. हळूहळू या लोकांमध्ये गॅसची समस्या अधिक वाढू लागते. तसेच व्यक्तीला उलट्या आणि चक्कर येऊ लागण्याची समस्याही वाढू लागते.

शरीरात पाण्याची कमतरता

(Image Credit : theberkey.com)

जास्त दु:खी राहिल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. असं होण्याचं कारण म्हणजे ब्लड सर्कुलेशनचा वाढतं. याकारणाने काही वेळातच तुम्हाला थकवा जाणवू लागतो. शरीरात आधीच असलेलं पाणी कमी होऊ लागतं. याने त्वचा कोरडी आणि डार्क होऊ लागते.

इन्फेक्शनचा धोका

(Image Credit : drugtargetreview.com)

जास्त दु:खी राहिल्याने लोकांची इम्यूनिटी हळूहळू कमी होऊ लागते. त्यानंतर शरीरात इन्फेक्शन संवेदनशील होऊ लागतं. अशात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन लगेच जाळ्यात घेतं. कमजोर रोगप्रतिकारक शक्तीमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ लागतात.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य