शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 07:00 IST

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा ...

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा सतावू लागल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. ही समस्या जाणवणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. खाण्यापिण्यासोबत टीव्ही आणि मोबाइलची सवय याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर हैराण झाले आहेतच; परंतु रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहेत. 

राजस्थानमधील भिलवाडा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलचे मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. वीरभान चंचलानी यांनी सांगितले की, अनेक जण इथे येतात. दिवसभरातून इथे अनेक रुग्ण येतात. ते चांगले पदार्थ खायलाही मागता. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने तेच पदार्थ पुन्हा मागू लागतात. आपण खाल्ले की नाही, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही.

काही जण आंघोळ केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आंघोळीला जातात. दैनंदिन जीवनातील रोजची कामेही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. आजाराचे विश्लेषण करण्यासाठी हॉस्पिटलच्या संशोधन विभागाने ५०० पेक्षा अधिक रुग्णांची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)

का होतो स्मृतिभ्रंश?फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कीटकनाशक रसायने कारणीभूत आहेत. एलईडी बल्बचा प्रकाश, टीव्ही आणि मोबाइलचा अधिक वापर यामुळे विसरभोळेपणा वाढतो.

व्हिटॅमिन बी १, बी ६, बी १२ चे प्रमाण कमी झालेल्यांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

आहेत. लोकांनी खाण्यापिण्यासोबत आपल्या इतर सवयींचाही विचार केला पाहिजे. लक्षण दिसू लागताच तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

गुटखा, तंबाखू सेवन, अनियंत्रित डायबेटिस, मोबाइल रेडिएशन यामुळे ही समस्या वाढते.  

टॅग्स :Healthआरोग्य