शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 07:00 IST

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा ...

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा सतावू लागल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. ही समस्या जाणवणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. खाण्यापिण्यासोबत टीव्ही आणि मोबाइलची सवय याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर हैराण झाले आहेतच; परंतु रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहेत. 

राजस्थानमधील भिलवाडा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलचे मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. वीरभान चंचलानी यांनी सांगितले की, अनेक जण इथे येतात. दिवसभरातून इथे अनेक रुग्ण येतात. ते चांगले पदार्थ खायलाही मागता. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने तेच पदार्थ पुन्हा मागू लागतात. आपण खाल्ले की नाही, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही.

काही जण आंघोळ केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आंघोळीला जातात. दैनंदिन जीवनातील रोजची कामेही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. आजाराचे विश्लेषण करण्यासाठी हॉस्पिटलच्या संशोधन विभागाने ५०० पेक्षा अधिक रुग्णांची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)

का होतो स्मृतिभ्रंश?फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कीटकनाशक रसायने कारणीभूत आहेत. एलईडी बल्बचा प्रकाश, टीव्ही आणि मोबाइलचा अधिक वापर यामुळे विसरभोळेपणा वाढतो.

व्हिटॅमिन बी १, बी ६, बी १२ चे प्रमाण कमी झालेल्यांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

आहेत. लोकांनी खाण्यापिण्यासोबत आपल्या इतर सवयींचाही विचार केला पाहिजे. लक्षण दिसू लागताच तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

गुटखा, तंबाखू सेवन, अनियंत्रित डायबेटिस, मोबाइल रेडिएशन यामुळे ही समस्या वाढते.  

टॅग्स :Healthआरोग्य