शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

मोबाइलमुळे पन्नाशीतच गाठतोय विसरभोळेपणा; खाण्यापिण्यासोबत सवयी ठरताहेत कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 07:00 IST

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा ...

जयपूर : पूर्वी ८० वर्षे वयाचा टप्पा पार केल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा आजार होत असल्याचे दिसायचे. परंतु आता नागरिक पन्नाशीतच विसरभोळेपणा सतावू लागल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. ही समस्या जाणवणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. खाण्यापिण्यासोबत टीव्ही आणि मोबाइलची सवय याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टर हैराण झाले आहेतच; परंतु रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहेत. 

राजस्थानमधील भिलवाडा येथील महात्मा गांधी हॉस्पिटलचे मनोरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. वीरभान चंचलानी यांनी सांगितले की, अनेक जण इथे येतात. दिवसभरातून इथे अनेक रुग्ण येतात. ते चांगले पदार्थ खायलाही मागता. खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने तेच पदार्थ पुन्हा मागू लागतात. आपण खाल्ले की नाही, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही.

काही जण आंघोळ केल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आंघोळीला जातात. दैनंदिन जीवनातील रोजची कामेही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. आजाराचे विश्लेषण करण्यासाठी हॉस्पिटलच्या संशोधन विभागाने ५०० पेक्षा अधिक रुग्णांची माहिती घेतली. (वृत्तसंस्था)

का होतो स्मृतिभ्रंश?फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलेली कीटकनाशक रसायने कारणीभूत आहेत. एलईडी बल्बचा प्रकाश, टीव्ही आणि मोबाइलचा अधिक वापर यामुळे विसरभोळेपणा वाढतो.

व्हिटॅमिन बी १, बी ६, बी १२ चे प्रमाण कमी झालेल्यांमध्ये ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

आहेत. लोकांनी खाण्यापिण्यासोबत आपल्या इतर सवयींचाही विचार केला पाहिजे. लक्षण दिसू लागताच तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

गुटखा, तंबाखू सेवन, अनियंत्रित डायबेटिस, मोबाइल रेडिएशन यामुळे ही समस्या वाढते.  

टॅग्स :Healthआरोग्य