शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सकाळी ब्रश केल्याशिवाय पाणी पिणं योग्य की अपायकारक? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:37 IST

आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराला रात्रभर ७ ते ८ तास पाणी मिळत नाही. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी पडण्याची शक्यता वाढते, पण सकाळी उठून ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का?

उन्हाळ्यासह कोणत्याही ऋतुमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवे. पाणी पिण्याने शरीर हायड्रेट तर राहतेच, त्यासोबत अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळते. अनेकांचा असा विश्वास आहे की, सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामागे हेही तथ्य आहे की जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराला रात्रभर ७ ते ८ तास पाणी मिळत नाही. अशा स्थितीत शरीरातील पाणी कमी पडण्याची शक्यता वाढते, पण सकाळी उठून ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का, जाणून (Drinking Water Benefits Before Brush) घेऊया.

पचन गती वाढते -बरेच लोक सकाळी उठून ब्रश न करता पाणी पितात. असे केल्याने आरोग्य चांगले राहते. सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीराची पचनशक्ती वाढते, त्यामुळे आपण दिवसभरात खाल्लेले अन्न चांगले पचते. याशिवाय सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त -सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात, खोकला किंवा सर्दी यांसारख्या मौसमी आजारांची लक्षणे दिसू लागल्यास, एखाद्या व्यक्तीने सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. याशिवाय ब्रश न करता पाणी प्यायल्याने त्याचा त्वचेवर आणि केसांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी उपयुक्त -सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने हाय बीपी किंवा लो बीपी सारख्या समस्या टाळता येतात. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते.

तोंडाची दुर्गंधी दूर करणे -ज्या लोकांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या आहे, अशा लोकांनी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यावे. तोंडात लाळेच्या कमतरतेमुळे, आपले तोंड पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे हॅलिटोसिसची समस्या उद्भवते. तोंडात लाळेच्या कमतरतेमुळे जीवाणू तयार होतात. त्यामुळे सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास या समस्येपासून सुटका मिळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स