शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:51 IST

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

Tips To Drink Water At Night: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. डॉक्टर दिवसातन 3 ते 4 लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर चांगलं राहतं. पण अनेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही. एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

डायटिशियन कामिनी सिन्हा यांच्यानुसार, रात्री झोपण्याआधी लगेच पाणी पिणं फायदेशीर नसतं. सामान्यपणे लोकांना झोपण्याच्या साधारण 1 तासआधी पाणी प्यायला हवं. झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर असतं. दूध प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळतं, जे झोपताना तुमच्या शरीराला फायदे देतं.

कॉन्स्टिपेशनच्या रूग्णांसाठी सल्ला

डायटिशियन कामिनी म्हणाल्या की, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी झोपण्याआधी थोडं पाणी प्यावं. तसेच त्यांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी खूप पाणी प्यावं. याने त्यांची समस्या दूर होईल आणि डायजेशन सिस्टीमही चांगली होईल. महत्वाचं म्हणजे लोकांनी दररोज कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी नक्की प्यावं. जेणेकरून शरीर हाइड्रेटेड रहावं आणि डिहाइड्रेशनची समस्या होई नये. पाणी शरीरासाठी फार महत्वाचं असतं आणि उन्हाळ्यात पाणी आणखी जास्त गरजेचं असतं. किडनी स्टोनच्या रूग्णांसाठी पाणी अधिक फायदेशीर ठरतं.

रात्री दूध पिणं फायदेशीर

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर मानलं जातं. याने डायजेशन सिस्टीम चांगली राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या लोकांनी एक ग्लास कोमट दूध प्यावं. याने थकवा दूर होतो आणि चांगली झोप येते. आयुर्वेदात सांगितलं आहे की, रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर असतं.

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसाने

पचनक्रिया प्रभावित होते

अन्न पचन्यासाठी पोटात अ‍ॅसिड आणि इतर पाचक रसांची गरज असते. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न पचन्यास समस्या होते. याने पोटात गॅस, पोट फुगणं, अपचन अशा समस्या होतात.

पोषक तत्व कमी अब्जॉर्ब होतात

अन्नातील पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रस गरजेचे असतात. पण पाण्यामुळे हे रसा पातळ होतात, ज्यामुळे पोषक तत्व अब्जॉर्ब कमी होतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात.

पोटात गॅस आणि पोट फुगणे

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील अन्न आणि गॅस यांच्यातील मिश्रण पातळ होतं. ज्यामुळे पोटात गॅस वाढू लागतो. यामुळे पोट फुगणं, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या होऊ लागतात.

अपचन आणि बद्धकोष्ठता

पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड पातळ होतं. ज्यामुळे अन्न पचन्यास अडचण येते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

पोटात अ‍ॅसिडिटी

जसे की, आधी सांगितलं जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील गरजेचं अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, अल्सरसारख्या समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य