शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:51 IST

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

Tips To Drink Water At Night: आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. डॉक्टर दिवसातन 3 ते 4 लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. भरपूर पाणी प्यायल्याने शरीर चांगलं राहतं. पण अनेकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही. एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

डायटिशियन कामिनी सिन्हा यांच्यानुसार, रात्री झोपण्याआधी लगेच पाणी पिणं फायदेशीर नसतं. सामान्यपणे लोकांना झोपण्याच्या साधारण 1 तासआधी पाणी प्यायला हवं. झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर असतं. दूध प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळतं, जे झोपताना तुमच्या शरीराला फायदे देतं.

कॉन्स्टिपेशनच्या रूग्णांसाठी सल्ला

डायटिशियन कामिनी म्हणाल्या की, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी झोपण्याआधी थोडं पाणी प्यावं. तसेच त्यांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी खूप पाणी प्यावं. याने त्यांची समस्या दूर होईल आणि डायजेशन सिस्टीमही चांगली होईल. महत्वाचं म्हणजे लोकांनी दररोज कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी नक्की प्यावं. जेणेकरून शरीर हाइड्रेटेड रहावं आणि डिहाइड्रेशनची समस्या होई नये. पाणी शरीरासाठी फार महत्वाचं असतं आणि उन्हाळ्यात पाणी आणखी जास्त गरजेचं असतं. किडनी स्टोनच्या रूग्णांसाठी पाणी अधिक फायदेशीर ठरतं.

रात्री दूध पिणं फायदेशीर

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर मानलं जातं. याने डायजेशन सिस्टीम चांगली राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या लोकांनी एक ग्लास कोमट दूध प्यावं. याने थकवा दूर होतो आणि चांगली झोप येते. आयुर्वेदात सांगितलं आहे की, रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर असतं.

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसाने

पचनक्रिया प्रभावित होते

अन्न पचन्यासाठी पोटात अ‍ॅसिड आणि इतर पाचक रसांची गरज असते. पाणी प्यायल्याने हे रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न पचन्यास समस्या होते. याने पोटात गॅस, पोट फुगणं, अपचन अशा समस्या होतात.

पोषक तत्व कमी अब्जॉर्ब होतात

अन्नातील पोषक तत्व अब्जॉर्ब करण्यासाठी पोटात अॅसिड आणि इतर पाचक रस गरजेचे असतात. पण पाण्यामुळे हे रसा पातळ होतात, ज्यामुळे पोषक तत्व अब्जॉर्ब कमी होतात. यामुळे शरीरात कमजोरी, थकवा आणि इतर आरोग्यासंबंधी समस्या होतात.

पोटात गॅस आणि पोट फुगणे

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील अन्न आणि गॅस यांच्यातील मिश्रण पातळ होतं. ज्यामुळे पोटात गॅस वाढू लागतो. यामुळे पोट फुगणं, पोटदुखी आणि अस्वस्थता अशा समस्या होऊ लागतात.

अपचन आणि बद्धकोष्ठता

पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड पातळ होतं. ज्यामुळे अन्न पचन्यास अडचण येते. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

पोटात अ‍ॅसिडिटी

जसे की, आधी सांगितलं जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील गरजेचं अॅसिड पातळ होतं. ज्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी वाढते. यामुळे पोटात जळजळ, अल्सरसारख्या समस्या होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य