शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

दुर्लक्ष करणं 'असं' येईल अंगाशी, गंभीर आजारांचं कारण ठरतेय थंड पाणी पिण्याची सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 11:47 IST

उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल  होतात.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे प्रत्येकजण थंड पाणी पितो. थंड पाणी प्यायल्यामुळे  शरीरातील उष्णता कमी होते. असं तुम्हाला वाटत असेल तर  फायद्यांबरोबरच थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. उर्जा देण्यासाठी, व्यायाम केल्यानंतर शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पाणी फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल  होतात.

सर्दी- खोकला

फ्रिजचं पाणी हे नैसर्गिकरित्या नाहीतर कृत्रिमरित्या थंड होतं. जे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असतं. फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, परिणमी आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.  

वजन कमी होत नाही

जर तुम्हाला बारिक व्हायचं असेल तर थंड पाणी पिणं योग्य नाही. कारण गरम पाणी किंवा माठातल्या पाण्याचं सतत सेवन केल्याने तुम्ही वजन कमी  करू शकता. वजन कमी न होणं. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने आपल्या शरीरात साचलेलं फॅट अजूनच कडक होतं. ज्यामुळे फॅट बर्न करण्यास समस्या निर्माण होते.

हृदयासाठी घातक

थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. खरंतर या नर्व्हला आपल्या शरीरातील सर्वात लांब म्हणजे कार्निवल नर्व्ह असंही म्हणतात. जी आपल्या मानेपासून हृदय, फुफुस्स आणि पचनसंस्था कंट्रोल करते. म्हणून थंड पाणी प्यायल्याने हद्यावर नकारात्मक परिणाम पडून हृद्यासंबंधी वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

पोट साफ होण्यास त्रास

थंड पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंदावते. तसंच आतड्या आकुंचन पावतात. जेवण नीट पचन नाही त्यामुळे पोट साफ होण्याची समस्या उद्भवते. त्यासाठी शक्यतो गरम किंवा माठातलं पाणी प्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य