शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सतत थकवा आणि कमजोरी जाणवते? अशुद्ध झालंय तुमचं रक्त, वाचा रक्त शुद्ध करण्याचा सोपा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:31 IST

Blood Cleaning Remedies : आपल्याच काही चुकांमुळे रक्तात विषारी तत्व किंवा नुकसानकारक पदार्थ जम होतात. ज्यामुळे रक्त अशुद्ध होतं. रक्त अशुद्ध झालं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Blood Cleaning Remedies : रक्त शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत ऑक्सीजन आणि पोषक तत्व पोहोचवण्याचं काम करतं. पण आपल्याच काही चुकांमुळे रक्तात विषारी तत्व किंवा नुकसानकारक पदार्थ जम होतात. ज्यामुळे रक्त अशुद्ध होतं. रक्त अशुद्ध झालं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

रक्त अशुद्ध झाल्याची लक्षणं

रक्तामध्ये विषारी तत्व जमा झाल्यानं तुम्हाला त्वचा आणि केसांसंबंधी समस्या, पचनासंबंधी समस्या, थकवा, कमजोरी, पुन्हा पुन्हा इन्फेक्शन, तोंडाची दुर्गंधी, लघवी-घामातून दुर्गंधी, झोप न लागणं आणि मानसिक तणाव अशी लक्षणं दिसू लागतात.

रक्त शुद्ध करण्याचा उपाय

डॉक्टर सलीम जैदी यांनी रक्त शुद्ध करण्याचा एक सोपा आणि नॅचरल उपाय सांगितला आहे. अशुद्ध झालेलं रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे खर्च करण्याची किंवा महागडं टॉनिक घेण्याची गरज पडणार नाही. तुम्ही एक घरगुती उपाय करूनही रक्त शुद्ध करू शकता. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या पानांचा वापर करू शकता.

४ पट वेगानं शुद्ध होतं रक्त

डॉक्टरांनी सांगितलं की, कडूलिंबाच्या पानांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात, त्यामुळे ही पानं एक नॅचरल डिटॉक्सिफायर ठरतात. या पानांचा वापर करून तुमचं रक्त शुद्ध होतं, इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि त्वचाही चमकदार होते. या पानांच्या मदतीनं केवळ २ मिनिटांमध्ये ४ पट वेगानं रक्त शुद्ध होतं.

कडूलिंबाचे फायदे

कडूलिंबाला आयुर्वेदात सगळ्यात शक्तीशाली औषधी मानलं आहे. यानं रक्तात जमा झालेले विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. तसेच कडूलिंबाच्या पानांनी लिव्हर आणि किडनी डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. तसेच कडूलिंबामधील अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-फंगल गुणांमुळे शरीराची इम्यूनिटी वाढते. ज्यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

कडूलिंबाच्या पानांचा रस

१० ते १५ कडूलिंबाची ताजी पानं घ्या आणि ते बारीक करून अर्धा ग्लास पाण्यात मिक्स करून प्या. हा रस तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता. या रसानं रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि त्वचेसंबंधी अनेक समस्याही दूर होतात.

पानं चावून खा

रोज सकाळी ४ ते ५ कडूलिंबाची पानं चावून खाल्ल्यासही रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. तसेच इम्यूनिटीही बूस्ट होते. तुम्ही कडूलिंबाच्या पानांचा चहा सुद्धा पिऊ शकता. ५ ते ६ कडूलिंबाची पानं १ ग्लास पाण्यात उकडून घ्या. हे पाणी गाळून पिऊ शकता. यानं लिव्हर डिटॉक्स होईल, पचन तंत्र मजबूत होईल आणि वजनही कमी होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य