शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:36 IST

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वर्कआउट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणीही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिवसातून किमान एकदा तरी गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊयात गरम पाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. 

1. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. गरम पाणी रक्तप्रवाह वाढवून ब्लडप्रेशर नियंत्रित करतं. गरम पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून शरीराचा बचाव होतो. 

2. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्यांमुळे आपण फार कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. त्या सुरकुत्या आपल्या शरीरात असणाऱ्या खराब घटकांमुळे होतात. त्यामुळे या सुरकुत्या दूर करण्यासाठी गरम पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. 

3. अनेकदा चेहऱ्यावरील पिम्पलच्या समस्यांमुळे मुली आणि मुलं वैतागलेली असतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिणं गरजेचं असतं. 

4. ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी देखील गरम पाणी पिणं लाभदायक असतं. एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. 

5. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाणी रोज पिणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

6. तुम्हाला ताप आला असेल तरिदेखील गरम पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. अनेक आजार आपल्याला पोट साफ न झाल्यामुळे होतात. त्यामुळे पोट साफ होणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. 

7. दररोज एक ग्लास पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी होतं. तसेच पाण्यामध्ये लिंबू टाकून घेणं अधिक गुणकारी ठरतं. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वढते. तसेच त्यामुळे पोटदुखीही कमी होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य