शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 12:44 IST

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो.

आपल्याला जास्त काम असल्यामुळे किंवा जेवण बनवून खाण्याचा कंटाळा आल्यामुळे आपण न जेवता किंवा न काही खाता फक्त पाणी पिऊन झोपतो. परंतु अशी रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार, लठ्ठपणामुळे ग्रस्त बर्‍याच लोकांना असे वाटते की, रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहेत. जरी तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी, रात्री हलके अन्न खालेच पाहिजे, रिकाम्या पोटी कधीही झोपू नये. (sleeping empty stomach)

रिकाम्या पोटी झोपेण्याचे तोटे काय? 

स्नायू कमकुवत होण्याचा धोकाजे लोक रात्री रिकाम्या पोटी झोपतात त्यांचे स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो, रिकाम्या पोटी झोपल्याने प्रथिने आणि एमिनो ऍसिडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ लागतो. स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी, अन्न योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे महत्वाचे आहे.

निद्रानाशची समस्याजर तुम्ही दररोज रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल तर, आपल्याला निद्रानाशाचा सामना करावा लागू शकतो. कारण जेव्हा आपण रात्री रिकाम्या पोटी झोपतो, तेव्हा तुमचा मेंदू आपल्याला जेवण जेवायला हवे असे सिग्नल देत असतो. ज्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. जेव्हा तुम्ही काही न खाता नेहमी झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला झोपेचा त्रास (Health) होऊ लागतो. जी हळूहळू तुमची सवय बनते आणि हीच निद्रानाशाच्या समस्येची सुरुवात असते.
उर्जा पातळी कमी होतेजर तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल, तर तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर कमकुवत आणि थकल्यासारखे वाटू शकते. जी नंतर कालांतराने आपल्या शरीरासाठी एक मोठी समस्या बनू शकते.
चयापचय प्रक्रियेत अडथळाआहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, जर तुम्ही अनेक दिवसांपासून रात्रीचे जेवण वगळत असाल किंवा तुमची खाण्याची पद्धत योग्य नसल्यास तुम्हाच्या चयापचयनावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो.यामुळे तुमची इन्सुलिन पातळी असंतुलित होऊ शकते. कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची पातळी देखील चिंताजनक होऊ शकते. तुम्ही योग्य वेळी, योग्य अन्न न खाल्ल्याने तुमच्या संप्रेरकांवर परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला बर्‍याच रोगांचे आजार उद्भवू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स