शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
3
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
4
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
5
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
6
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
7
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
8
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
9
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
10
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
11
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
12
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
13
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
15
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
16
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
17
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
18
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
19
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
20
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आहे अतिधोकादाय, बळावतील 'हे' गंभीर आजार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 12:44 IST

रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो.

आपल्याला जास्त काम असल्यामुळे किंवा जेवण बनवून खाण्याचा कंटाळा आल्यामुळे आपण न जेवता किंवा न काही खाता फक्त पाणी पिऊन झोपतो. परंतु अशी रिकाम्या पोटी झोपण्याची सवय तुम्हाला लवकरात लवकर बदलावी (sleeping empty stomach) लागेल. कारण यामुळे तुमच्या आरोग्याला धोका उद्धभवू शकतो. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीनूसार, लठ्ठपणामुळे ग्रस्त बर्‍याच लोकांना असे वाटते की, रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहेत. जरी तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी, रात्री हलके अन्न खालेच पाहिजे, रिकाम्या पोटी कधीही झोपू नये. (sleeping empty stomach)

रिकाम्या पोटी झोपेण्याचे तोटे काय? 

स्नायू कमकुवत होण्याचा धोकाजे लोक रात्री रिकाम्या पोटी झोपतात त्यांचे स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो, रिकाम्या पोटी झोपल्याने प्रथिने आणि एमिनो ऍसिडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ लागतो. स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी, अन्न योग्य वेळी आणि योग्य मार्गाने खाणे महत्वाचे आहे.

निद्रानाशची समस्याजर तुम्ही दररोज रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल तर, आपल्याला निद्रानाशाचा सामना करावा लागू शकतो. कारण जेव्हा आपण रात्री रिकाम्या पोटी झोपतो, तेव्हा तुमचा मेंदू आपल्याला जेवण जेवायला हवे असे सिग्नल देत असतो. ज्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. जेव्हा तुम्ही काही न खाता नेहमी झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला झोपेचा त्रास (Health) होऊ लागतो. जी हळूहळू तुमची सवय बनते आणि हीच निद्रानाशाच्या समस्येची सुरुवात असते.
उर्जा पातळी कमी होतेजर तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल, तर तुमची उर्जा पातळी कमी होऊ शकते. यामुळे तुम्हाला दिवसभर कमकुवत आणि थकल्यासारखे वाटू शकते. जी नंतर कालांतराने आपल्या शरीरासाठी एक मोठी समस्या बनू शकते.
चयापचय प्रक्रियेत अडथळाआहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, जर तुम्ही अनेक दिवसांपासून रात्रीचे जेवण वगळत असाल किंवा तुमची खाण्याची पद्धत योग्य नसल्यास तुम्हाच्या चयापचयनावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतो.यामुळे तुमची इन्सुलिन पातळी असंतुलित होऊ शकते. कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची पातळी देखील चिंताजनक होऊ शकते. तुम्ही योग्य वेळी, योग्य अन्न न खाल्ल्याने तुमच्या संप्रेरकांवर परिणाम होईल, ज्यामुळे तुम्हाला बर्‍याच रोगांचे आजार उद्भवू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स