शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 12:08 IST

अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे  मरणाचं  कारण हे आजार ठरत असतात.

कोरोनामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण तयार आहे. पण आज आम्ही  तुम्हाला  कोरोनापेक्षाही गंभीर असलेल्या आजारांबद्दल सांगणार आहोत. या आजारांमुळे जगभरासह भारतात सुद्धा  अनेक  लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे मरणाचं कारण हे आजार ठरत असतात. जाणून घ्या कोणते आहेत ते आजार.

 डायबिटीस

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना  डायबिटीस या आजाराचं शिकार व्हाव लागतं.  आहारात वाढतं साखरेचं प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या सवयी निश्चिच नसणे यांमुळे  दरवर्षी १५ ते १६ लाख लोकांचा मृत्यू डायबिटीसमुळे होतो. विकसनशील देशात हे प्रमाण जास्त दिसून येतं. 

कॅन्सर

WHO च्या रिपोर्टनुसार २०१६ साली फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅन्सेटचा २०१९ सालचा रिपोर्ट आणि कार्डिओलॉजीच्या युरोपियन सोसायटीच्या २०१९ सालच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरला आहे.( हे पण वाचा-खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...)

हृदय रोग

हा हृदयाचा आजार आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयासंबंधी आजारामुळे दरवर्षी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. WHO च्या मते, गेल्या १५ वर्षांपासून हा आजार सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. WHO ने अशा जीवघेण्या १० इतर आजारांची सूची जारी केली आहे. ज्यामध्ये श्वसनसंबंधी संसर्ग, डायरिया, टीबी, अल्झाइमर, डिमेन्शिया यांचा समावेश आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य