शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोरोना नाही तर 'या' आजारांना बळी पडून मोठ्या संख्येने लोक मरतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 12:08 IST

अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे  मरणाचं  कारण हे आजार ठरत असतात.

कोरोनामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण तयार आहे. पण आज आम्ही  तुम्हाला  कोरोनापेक्षाही गंभीर असलेल्या आजारांबद्दल सांगणार आहोत. या आजारांमुळे जगभरासह भारतात सुद्धा  अनेक  लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा या आजारांकडे सुरवातीच्या काळात दुर्लक्ष  केल्यामुळे मरणाचं कारण हे आजार ठरत असतात. जाणून घ्या कोणते आहेत ते आजार.

 डायबिटीस

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना  डायबिटीस या आजाराचं शिकार व्हाव लागतं.  आहारात वाढतं साखरेचं प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या सवयी निश्चिच नसणे यांमुळे  दरवर्षी १५ ते १६ लाख लोकांचा मृत्यू डायबिटीसमुळे होतो. विकसनशील देशात हे प्रमाण जास्त दिसून येतं. 

कॅन्सर

WHO च्या रिपोर्टनुसार २०१६ साली फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लॅन्सेटचा २०१९ सालचा रिपोर्ट आणि कार्डिओलॉजीच्या युरोपियन सोसायटीच्या २०१९ सालच्या परिषदेत मांडण्यात आलेल्या माहितीनुसार जास्त उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कॅन्सर सर्वाधिक मृत्यूचं कारण ठरला आहे.( हे पण वाचा-खरंच दातांना तार लावणं फायद्याचं असतं का? कशी घ्याल काळजी...)

हृदय रोग

हा हृदयाचा आजार आहे, ज्यामध्ये हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयासंबंधी आजारामुळे दरवर्षी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. WHO च्या मते, गेल्या १५ वर्षांपासून हा आजार सर्वाधिक मृत्यूंचं प्रमुख कारण आहे. WHO ने अशा जीवघेण्या १० इतर आजारांची सूची जारी केली आहे. ज्यामध्ये श्वसनसंबंधी संसर्ग, डायरिया, टीबी, अल्झाइमर, डिमेन्शिया यांचा समावेश आहे. ( हे पण वाचा- Coronavirus : फुप्फुसं नाही तर 'या' अवयवाला सर्वातआधी शिकार करतो कोरोना? जाणून घ्या उपाय!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य