शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

डायबिटीस वाढण्याआधी 'अशी' घ्या काळजी, नाहीतर पडू शकतं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 11:19 IST

सध्याच्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयींमुळे आणि राहण्याच्या पध्दतींमुळे सगळ्यात वयात आजारांचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं.  

सध्याच्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयींमुळे आणि राहण्याच्या पध्दतींमुळे सगळ्याच वयात आजारांचे प्रमाण वाढलेलं दिसून येतं.  आधीच्या काळात जे आजार मोठ्या  किंवा वयस्कर वयोगटात दिसून यायचे ते आजार सध्याच्या लहान मुलांमध्ये तसंच तरूणांमध्ये सुद्धा जास्त दिसून येतात. पण जेव्हा  तुम्हाला असलेल्या आजारांची तीव्रता कमी असते. तेव्हा  काही त्रास होत नाही पण हेच आजार जास्त प्रमाणात उद्भवल्यास जीवाला धोका उद्भवू शकतो.

डायबिटीस सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवायचं असल्यास काही गोष्टींची काळजी घेणं गरचेचं असतं. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आणि संतुलीत आहार घेणं गरजेचं आहे. तसंच काही पदार्थ आहारातून टाळणं शरीरासाठी लाभदायक ठरत असतं. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ आहारातून वगळल्यास डाटबिटीस नियंत्रणात राहील. 

ड्राय फ्रूटपासून लांब रहा

 डायबिटिस वाढू नये यासाठी ड्राट फ्रूट्सचा समावेश आहारात नसणे फायद्याचे ठरते. जर तुम्ही उपाशी पोटी ड्राय फ्रूट्स खाल्ले तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ड्राय फ्रूटपासून  लांब राहील्यास फायदेशीर ठरेल. 

वजन वाढू देऊ नका

डायबिटीस टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी वाढते व डायबिटीस त्यामुळे होण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्हाला जास्त भूक लागते तेव्हा पटापट आणि प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळा. कारण त्यामुळे डायबिटीस वाढू शकतो. म्हणून काही प्रमाणात पोटात  रिकामी जागा ठेवून आहार घ्या. ( हे पण वाचा:पायांच्या रोजच्या दुखण्याला जबाबदार आहे 'हा' आजार, वेळीच व्हा सावध)

सॅचुरेटेड फॅट आहारात नको

जर तुम्ही आहारात मासांहाराचा समावेश जास्त प्रमाणात करत असाल तर त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयासंबंधी आजार वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आहारात मासांहाराचा समावेश नसणे फायद्याचे ठरेल. 

आवळ्याचा समावेश

आवळ्यानेही डायबिटीस नियंत्रित आणता येतो. आवळ्यामुळे शरीरातील व्हिटॉमिन सी ची कमतरता भरून काढली जाते. एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज प्या. त्यामुळे डायबिटीस कमी प्रमाणात राहील.

नियमीत व्यायाम 

जर तुम्हाला तुमच्या  शरीरातील डायबिटीजचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज सकाळी चालायला जायला हवं असं केल्यास फायदेशीर ठरेल. तसंच व्यायाम करणं सुध्दा गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं हृदय चांगले राहीलं तसंच रक्तप्रवाह नियंत्रणात राहील. तसंच बदलत्या ऋतूनुसार आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी डाएट चार्ट स्वतः तयार करून त्याप्रमाणे आहार घेणं फायदेशीर ठरेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य