शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहृयात साखर टाकावी की मीठ? आरोग्यास काय अधिक फायदेशीर? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 13:17 IST

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. पण दह्यात साखर घालावी की मीठ? तुम्हाला काय वाटते...

आयुर्वेदानुसार दुधापासून बनवलेलं दही हे त्याचा पोषकतत्वामुळे सर्वोत्कृष्ट मानले जाते. दही हे पचण्यास कमी वेळ लागतो. दही हे नैसर्गिकरित्या उष्ण आहे. उन्हाळ्यात किंवा शारीरिक मेहनत केल्यावर आपल्या शरीरातील मिनरल्स आणि पाणी कमी होते व शरीराला थकवा जाणवतो, तहान लागते. अशा वेळी दही साखर घेतल्यास हे संयोजन मेंदूला शर्करा पुरवण्याचे काम करते आणि आपली ऊर्जापातळी लगेच वाढते.

भारतीय परंपरेनुसार आपण एखाद्या महत्वाच्या कामाला, मीटिंगसाठी, परीक्षेसाठी बाहेर जातो त्यावेळी दही साखर देण्याची पद्धत आहे. कारण त्यामुळे शरीर शांत आणि तणावमुक्त होते. जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा आपण आपले काम जास्त एकाग्रतेने करू शकतो. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दही साखरेबरोबर खाणे खूप उपयुक्त आहे. दही आणि साखर हे संयोजन तहान भागवण्यासाठी उत्तम आहे.

जेव्हा आपण दह्यात मीठ घालतो तेव्हा त्यातील गुड बॅक्टरीया वर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दह्यातील प्रोबायोटिक हा प्रमुख घटक निघून जातो आणि त्याचा आपल्या शरीराला कोणताच फायदा होत नाही. परंतु आपण किती मीठ घालतो यावर अवलंबून आहे. किंचित मीठ घातले तर त्याचा फार दुष्परीणाम होणार नाही आणि दह्याची चव नक्की वाढेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न