शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 4:13 PM

CoronaVirus News Update: कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका.

 कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.  मास्क, सोशल डिस्टेंसिगचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पाळलं जात नाही.  सध्याच्या काळात कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार कानांमार्फतही होतो. आज आम्ही तुम्हाला याबाबात तज्ज्ञाचं काय मत आहे. याबाबात माहिती देणार आहोत.

आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोना व्हायरस व्यक्तीच्या नाकातून कानातून किंवा डोळ्यामार्फत शरीरात प्रवेश करू शकतो.जर तुम्हाला कानांशी निगडीत कोणताही आजार नसेल तर कोरोना व्हायरस कानांमार्फत प्रवेश करू शकत नाही. कोरोना व्हायरसच्या क्षमतेत बदल झालेला अनेकांना दिसून आला आहे. परंतू अद्याप याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. देशात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना ८० टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता भासत आहे. तर काही टक्के लोक  रोगप्रतिकारकशक्ती बळकट असल्यामुळे उपचार न घेता स्वतःच बरे झाले  आहेत.

कोरोना व्हायरसबाबात नकरात्मक विचार ठेवू  नका

 कोविड19 एचआयव्ही सारखा आजार नाही. जो एकदा उद्भवल्यास परत कधीही बरा होऊ शकत नाही. भारतातील मृत्यूदर कमी आहे. सर्वाधिक रुग्ण हे १० ते १४ दिवसात बरे होत आहेत.  त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्याचे लसीचे परिक्षण अंतीम ट्प्प्यात आहे.

या वर्षाच्या शेवटापर्यंत लस तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातूनन पसरत असल्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  संक्रमणाला रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या