शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:27 IST

CoronaVirus News Update: कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका.

 कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.  मास्क, सोशल डिस्टेंसिगचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पाळलं जात नाही.  सध्याच्या काळात कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार कानांमार्फतही होतो. आज आम्ही तुम्हाला याबाबात तज्ज्ञाचं काय मत आहे. याबाबात माहिती देणार आहोत.

आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोना व्हायरस व्यक्तीच्या नाकातून कानातून किंवा डोळ्यामार्फत शरीरात प्रवेश करू शकतो.जर तुम्हाला कानांशी निगडीत कोणताही आजार नसेल तर कोरोना व्हायरस कानांमार्फत प्रवेश करू शकत नाही. कोरोना व्हायरसच्या क्षमतेत बदल झालेला अनेकांना दिसून आला आहे. परंतू अद्याप याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. देशात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना ८० टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता भासत आहे. तर काही टक्के लोक  रोगप्रतिकारकशक्ती बळकट असल्यामुळे उपचार न घेता स्वतःच बरे झाले  आहेत.

कोरोना व्हायरसबाबात नकरात्मक विचार ठेवू  नका

 कोविड19 एचआयव्ही सारखा आजार नाही. जो एकदा उद्भवल्यास परत कधीही बरा होऊ शकत नाही. भारतातील मृत्यूदर कमी आहे. सर्वाधिक रुग्ण हे १० ते १४ दिवसात बरे होत आहेत.  त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्याचे लसीचे परिक्षण अंतीम ट्प्प्यात आहे.

या वर्षाच्या शेवटापर्यंत लस तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातूनन पसरत असल्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  संक्रमणाला रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या