शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 16:27 IST

CoronaVirus News Update: कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका.

 कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.  मास्क, सोशल डिस्टेंसिगचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पाळलं जात नाही.  सध्याच्या काळात कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार कानांमार्फतही होतो. आज आम्ही तुम्हाला याबाबात तज्ज्ञाचं काय मत आहे. याबाबात माहिती देणार आहोत.

आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोना व्हायरस व्यक्तीच्या नाकातून कानातून किंवा डोळ्यामार्फत शरीरात प्रवेश करू शकतो.जर तुम्हाला कानांशी निगडीत कोणताही आजार नसेल तर कोरोना व्हायरस कानांमार्फत प्रवेश करू शकत नाही. कोरोना व्हायरसच्या क्षमतेत बदल झालेला अनेकांना दिसून आला आहे. परंतू अद्याप याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. देशात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना ८० टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता भासत आहे. तर काही टक्के लोक  रोगप्रतिकारकशक्ती बळकट असल्यामुळे उपचार न घेता स्वतःच बरे झाले  आहेत.

कोरोना व्हायरसबाबात नकरात्मक विचार ठेवू  नका

 कोविड19 एचआयव्ही सारखा आजार नाही. जो एकदा उद्भवल्यास परत कधीही बरा होऊ शकत नाही. भारतातील मृत्यूदर कमी आहे. सर्वाधिक रुग्ण हे १० ते १४ दिवसात बरे होत आहेत.  त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्याचे लसीचे परिक्षण अंतीम ट्प्प्यात आहे.

या वर्षाच्या शेवटापर्यंत लस तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातूनन पसरत असल्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  संक्रमणाला रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर

भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या