शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVaccine News: लस घेतल्यानंतरही लोक येताहेत कोरोना पॉझिटिव्ह?; समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 09:49 IST

CoronaVaccine News : लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. लसीकरणाचं महत्व लक्षात घेता सगळ्यांनीच कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घ्यायला हवं.

कोरोनाच्या माहामारीपासून बचावसाठी सगळेचजण लसीची वाट बघत होते. सगळ्यांच्यामते आजारपणाला पसरण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहे. भारतातही कोरोनाचे  लसीकरण जानेवारीपासून सुरू झाले. लस घेतल्यानंतरही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळेच लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. लसीकरणाचं महत्व लक्षात घेता सगळ्यांनीच कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घ्यायला हवं. आज आम्ही तुम्हाला लस घेतल्यानंतरही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह कशी येते याबाबत अधिक माहिती देणार आहोत. 

उपायांचे पालन न होणं

लोकांमध्ये कोरोनाची भीती आधीच खूप कमी झाली आहे. लोक सावधगिरीचे उपाय पूर्णपणे पाळत नाहीत. ही परिस्थिती अशी आहे जेव्हा सरकार लोकांना वारंवार मास्क घालण्याची, हात स्वच्छ करण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देत आहे. आरोग्य मंत्रालयाने नोंदविलेल्या सेफ्टी प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.

लसीकरणाच्या नियमांचे पालन न करणं

लस देताना डॉक्टर वारंवार लोकांना नियम सांगत असतात. डॉक्टरांच्या पथकाद्वारे लसीकरण करण्यापूर्वी आणि नंतर घेतल्या जात असलेल्या खबरदारीचे स्पष्टीकरणही दिले जात आहे, परंतु लोक फक्त त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार वागत आहेत, ज्याचा त्यांना कोविड शॉट घेतल्यानंतर त्रास होत आहे.

पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

योग्यवेळी डोस न मिळणं

लसीचा डोस वेळेवर  मिळत नाही हे व्यक्तीच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे एक कारण असू शकते. लोकांना त्यांचा प्रथम डोस वेळेवर मिळत आहे, परंतु लोकांना दुसर्‍या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकतर डोस उशीर होत आहे किंवा तो अजिबात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, ज्याला पहिला डोस मिळाला आहे आणि त्याने दुसरा डोस घेतला नाही त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.

काय आहे रिइंफेक्शन?

लसीकरणानंतरही, लोक पुन्हा संक्रमित होण्याच्या प्रक्रियेबाबत विचार करीत आहेत. पण हे सत्य नाही. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. उलट लसीकरणानंतर संसर्ग सौम्य होईल. लसीकरण इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रसारणाची शक्यता कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.तज्ञांच्या मते, लसीकरण म्हणजे व्हायरसचा अंत नाही. लसीकरण व्हायरसच्या धोकादायक प्रभावांपासून आपल्या शरीराचे पूर्णपणे संरक्षण करते.

वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

संसर्ग कोणत्याही वेळी होऊ शकतो, लसीकरण केवळ त्या गंभीर प्रकरणांवर विजय मिळविण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना लसी देण्यात आली आहे त्यांना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा, थोडासा निष्काळजीपणा हा व्हायरस इतर लोकांमध्येही संसर्ग पसरवू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस