शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CoronaVaccine News: लस घेतल्यानंतरही लोक येताहेत कोरोना पॉझिटिव्ह?; समोर आलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 09:49 IST

CoronaVaccine News : लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. लसीकरणाचं महत्व लक्षात घेता सगळ्यांनीच कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घ्यायला हवं.

कोरोनाच्या माहामारीपासून बचावसाठी सगळेचजण लसीची वाट बघत होते. सगळ्यांच्यामते आजारपणाला पसरण्यापासून रोखण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय आहे. भारतातही कोरोनाचे  लसीकरण जानेवारीपासून सुरू झाले. लस घेतल्यानंतरही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळेच लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. लसीकरणाचं महत्व लक्षात घेता सगळ्यांनीच कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घ्यायला हवं. आज आम्ही तुम्हाला लस घेतल्यानंतरही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह कशी येते याबाबत अधिक माहिती देणार आहोत. 

उपायांचे पालन न होणं

लोकांमध्ये कोरोनाची भीती आधीच खूप कमी झाली आहे. लोक सावधगिरीचे उपाय पूर्णपणे पाळत नाहीत. ही परिस्थिती अशी आहे जेव्हा सरकार लोकांना वारंवार मास्क घालण्याची, हात स्वच्छ करण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देत आहे. आरोग्य मंत्रालयाने नोंदविलेल्या सेफ्टी प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.

लसीकरणाच्या नियमांचे पालन न करणं

लस देताना डॉक्टर वारंवार लोकांना नियम सांगत असतात. डॉक्टरांच्या पथकाद्वारे लसीकरण करण्यापूर्वी आणि नंतर घेतल्या जात असलेल्या खबरदारीचे स्पष्टीकरणही दिले जात आहे, परंतु लोक फक्त त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार वागत आहेत, ज्याचा त्यांना कोविड शॉट घेतल्यानंतर त्रास होत आहे.

पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

योग्यवेळी डोस न मिळणं

लसीचा डोस वेळेवर  मिळत नाही हे व्यक्तीच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे एक कारण असू शकते. लोकांना त्यांचा प्रथम डोस वेळेवर मिळत आहे, परंतु लोकांना दुसर्‍या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकतर डोस उशीर होत आहे किंवा तो अजिबात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, ज्याला पहिला डोस मिळाला आहे आणि त्याने दुसरा डोस घेतला नाही त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.

काय आहे रिइंफेक्शन?

लसीकरणानंतरही, लोक पुन्हा संक्रमित होण्याच्या प्रक्रियेबाबत विचार करीत आहेत. पण हे सत्य नाही. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. उलट लसीकरणानंतर संसर्ग सौम्य होईल. लसीकरण इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रसारणाची शक्यता कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.तज्ञांच्या मते, लसीकरण म्हणजे व्हायरसचा अंत नाही. लसीकरण व्हायरसच्या धोकादायक प्रभावांपासून आपल्या शरीराचे पूर्णपणे संरक्षण करते.

वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

संसर्ग कोणत्याही वेळी होऊ शकतो, लसीकरण केवळ त्या गंभीर प्रकरणांवर विजय मिळविण्यास मदत करू शकते. ज्या लोकांना लसी देण्यात आली आहे त्यांना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा, थोडासा निष्काळजीपणा हा व्हायरस इतर लोकांमध्येही संसर्ग पसरवू शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस