शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 10:07 IST

गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

सोशल मीडियावर कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक चर्चा सुरू आहेत. गरमीचं वातावरण  झाल्यानंतर किंवा तापमानात वाढ झाल्यानंतर कोरोना व्हायरस कमी  नष्ट होईल.  उन्हाळ्याच्या  दिवसात कोरोना व्हायरसचा धोका उद्भवणार नाही.  अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत.पण तज्ञांच्यामते या  गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

 तज्ञांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की गरमीचं वातावरण तयार झाल्यानंतर व्हायरस निष्क्रिय होतात. पण याचा योग्य परीणाम होण्यासाठी तापमान ३८ ते ४० डिग्री किंवा यापेक्षा जास्त असायला हवं. अनेकदा व्हायरस नष्ट न होता त्याच्या स्वरूपात बदल सुद्धा घडून येत असेल. त्यामुळे कोरोना व्हायरसचं स्वरूप कशाप्रकारे बदलू शकतं. यावर अजून रिसर्च करण्यात आलेला नाही. 

सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात   व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात  आणि आपली संख्या वाढवतात.   असा  अनेकांचा समज आहे. ( हे पण वाचा- Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...)

थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये १५ दिवसांत तापमान  कमाल २६ ते २७ डिग्री ते ३७  डिग्रीपर्यंत होते.  असं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाटचे रुग्ण आढळले. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात  आलेल्या माहितीनुसार  कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण समोर आले. आता ही संख्या ७० वर पोहोचली आहे. ( हे पण वाचा-रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....)

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना