शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 10:07 IST

गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

सोशल मीडियावर कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक चर्चा सुरू आहेत. गरमीचं वातावरण  झाल्यानंतर किंवा तापमानात वाढ झाल्यानंतर कोरोना व्हायरस कमी  नष्ट होईल.  उन्हाळ्याच्या  दिवसात कोरोना व्हायरसचा धोका उद्भवणार नाही.  अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत.पण तज्ञांच्यामते या  गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

 तज्ञांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की गरमीचं वातावरण तयार झाल्यानंतर व्हायरस निष्क्रिय होतात. पण याचा योग्य परीणाम होण्यासाठी तापमान ३८ ते ४० डिग्री किंवा यापेक्षा जास्त असायला हवं. अनेकदा व्हायरस नष्ट न होता त्याच्या स्वरूपात बदल सुद्धा घडून येत असेल. त्यामुळे कोरोना व्हायरसचं स्वरूप कशाप्रकारे बदलू शकतं. यावर अजून रिसर्च करण्यात आलेला नाही. 

सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात   व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात  आणि आपली संख्या वाढवतात.   असा  अनेकांचा समज आहे. ( हे पण वाचा- Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...)

थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये १५ दिवसांत तापमान  कमाल २६ ते २७ डिग्री ते ३७  डिग्रीपर्यंत होते.  असं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाटचे रुग्ण आढळले. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात  आलेल्या माहितीनुसार  कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण समोर आले. आता ही संख्या ७० वर पोहोचली आहे. ( हे पण वाचा-रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....)

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना