शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Corona virus : खरंच गरमीमुळे कोरोनाचा धोका कमी होईल? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 10:07 IST

गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

सोशल मीडियावर कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक चर्चा सुरू आहेत. गरमीचं वातावरण  झाल्यानंतर किंवा तापमानात वाढ झाल्यानंतर कोरोना व्हायरस कमी  नष्ट होईल.  उन्हाळ्याच्या  दिवसात कोरोना व्हायरसचा धोका उद्भवणार नाही.  अशा चर्चा लोकांमध्ये रंगल्या आहेत.पण तज्ञांच्यामते या  गरमी आल्यामुळे खरचं  कोरोनाचा धोका कमी होईल का याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. यावर आधारित अनेक रिसर्च सध्या सुरू आहेत.

 तज्ञांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की गरमीचं वातावरण तयार झाल्यानंतर व्हायरस निष्क्रिय होतात. पण याचा योग्य परीणाम होण्यासाठी तापमान ३८ ते ४० डिग्री किंवा यापेक्षा जास्त असायला हवं. अनेकदा व्हायरस नष्ट न होता त्याच्या स्वरूपात बदल सुद्धा घडून येत असेल. त्यामुळे कोरोना व्हायरसचं स्वरूप कशाप्रकारे बदलू शकतं. यावर अजून रिसर्च करण्यात आलेला नाही. 

सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात   व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात  आणि आपली संख्या वाढवतात.   असा  अनेकांचा समज आहे. ( हे पण वाचा- Corona virus : ऑनलाईन शॉपिंग, नको रे बाबा! त्यामुळे होऊ शकतो कोरोना...)

थायलंडमध्ये आणि सिंगापूरमध्ये १५ दिवसांत तापमान  कमाल २६ ते २७ डिग्री ते ३७  डिग्रीपर्यंत होते.  असं असताना सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाटचे रुग्ण आढळले. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात  आलेल्या माहितीनुसार  कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण समोर आले. आता ही संख्या ७० वर पोहोचली आहे. ( हे पण वाचा-रोगप्रतिकारकशक्ती वाढवून इन्फेक्शनला दूर ठेवेल लसणाची चविष्ट चटणी....)

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना