शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भात बनवण्याची अशी पद्धत ज्यामुळे वाढणार नाही वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 14:44 IST

Best Way cooking Rice : जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत. 

Best Way cooking Rice : वजन वाढत असलेल्या लोकांमध्ये असा गैरसमज असतो की, भात किंवा बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच असं असतं का? खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? तर यावर एक्सपर्टने आपलं मत नोंदवलं आहे. भातात कॅलरी जास्त असतात. पण जर तुम्हाला वजनही कमी करायचंय आणि भातही खायचाय, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास पद्धत सांगणार आहोत. 

अशा कमी करा भातातील कॅलरी

अभ्यासकांनुसार, भातातील कॅलरी तुम्ही घरीच कमी करू शकता. अर्धी वाटी पांढरे तांदूळ घ्या, त्यात एक चमचा खोबऱ्याचं तेल टाका. त्यानंतर हे उकडलेल्या पाण्यात टाका. नंतर उकडलेल्या पाण्यात हे तांदूळ 40 मिनिटे शिजवा. तांदूळ शिजल्यावर भात 12 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही हा भात थंड किंवा हलका गरम करून खाऊ शकता. 

कशा कमी झाल्या कॅलरी?

वर सांगितल्याप्रमाणे तांदूळ शिजवल्यास भातातील कॅलरी कमी होतात. तज्ज्ञ सांगतात की, अशाप्रकारे तांदूळ शिजवून जेव्हा थंड केले जातात तेव्हा यातील ग्लूकोज मोलिक्यूल्स टाइट बॉंड्स तयार करतात. यालाच रेसिस्टेंट स्टार्च म्हटले जाते. म्हणजे अशाप्रकारे तांदूळ शिजवल्याने आपली पचन संस्था याला पूर्णपणे शोषूण घेत नाही, म्हणजे सर्वच कॅलरी ग्रहण होत नाहीत. म्हणजे एकंदर काय होतं की, यात असलेल्या तत्त्वांचा स्वीकार आपलं शरीर करत नाही. अशाप्रकारे हा भात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

खोबऱ्याच्या तेलाची भूमिका

अशाप्रकारे शिजवण्यात आलेल्या तांदूळामध्ये खोबऱ्याच्या तेलाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. खरंतर खोबऱ्याच्या तेलामध्ये मीडियम चेन फॅटी अ‍ॅसिड असतं. हे इतर फॅटी पदार्थांच्या तुलनेत चांगलं असतं. 

साऊथ इंडियन लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमधील लोक इतका भात खातात तरीही त्यांना काही होत नाही. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.

भात बनवण्याची आणखी एक योग्य पद्धत

एक्सपर्टने सांगितलं की, साऊथमध्ये भात बनवण्याची पद्धत त्यांना लठ्ठ होऊ देत नाही. साऊथमध्ये लोक सामान्य तांदळाचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करत नाहीत. ते पातेल्यात भात शिजवतात. पातेल्यात भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो ते काढून टाकतात. मुळात तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य