शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रताळी आवडतात? पण रताळी खाण्याची योग्य वेळ असते, अन्यथा गंभीर दुष्परिणाम ठरलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 13:52 IST

रताळी खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते अयोग्य वेळी खाल्ल्याने दुष्परिणामही होऊ शकतात.

अनेकांना रताळी (Sweet potato) उकडून किंवा भाजून खायला आवडतात . त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायामिन आणि जस्त भरपूर प्रमाणात असते, जे शरीराच्या दिवसभराच्या गरजांसाठी पुरेसे असते. मात्र, रताळी खाण्याचे जितके फायदे आहेत तितकेच ते अयोग्य वेळी खाल्ल्याने दुष्परिणामही होऊ शकतात.

OnlyMyHealth च्या माहितीनुसार, जर तुम्ही रात्री रताळे खाल्ले तर त्यामुळे झपाट्याने वजन वाढू शकते. तसेच रात्री खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा जुलाबाचा त्रासही (Right Time To Eat Sweet Potato) होऊ शकतो. डॉ. शुभम वात्स्या, सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरिदाबाद यांनी रताळी खाण्याची योग्य वेळ याबद्दल तपशीलवार माहिती दिली. चला तर मग जाणून घेऊया रताळे खाण्याची योग्य वेळ कोणती असावी.

रताळ्याचे फायदे

  • रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्याच्या सेवनाने इन्सुलिनचे उत्पादन आणि कार्य नियंत्रित करण्यास मदत होते.
  • रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर सामग्री टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करते.
  • रताळे पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त आहे.
  • हे बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्या टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

रताळ्याचे तोटे

  • तुम्हाला हृदयविकार असल्यास आणि बीटा-ब्लॉकर्स औषधे घेतल्यास हे टाळावे.
  • ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी रताळे टाळावेत.

रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत शुगर पेशंटने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच खावे.

रताळे खाण्याची योग्य वेळवास्तविक, रताळ्यामध्ये उच्च कॅलरीज आढळतात. त्यात स्टार्च भरपूर प्रमाणात असते. अशा स्थितीत त्यात असलेले भरपूर पोषक तत्व पचायला आणि जास्त कॅलरीज बर्न करायला खूप वेळ लागतो. जर तुम्ही कॅलरीज बर्न करू शकत नसाल तर वजन झपाट्याने वाढू शकते. अशा स्थितीत रात्री रताळे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील बॉडी मास इंडेक्स बिघडतो आणि पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात.

तुम्ही सकाळी रताळे खाल्ले तर ते तुम्हाला दिवसभर चांगली ऊर्जा मिळेल. यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते. नाश्त्यातमध्ये रताळी खाणे फायदेशीर आहे. याशिवाय, तुमचे डोळे निरोगी ठेवण्याबरोबरच प्रजनन प्रणाली आणि हृदय आणि मूत्रपिंड यांसारख्या अवयवांसाठी देखील चांगले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स