शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पाटा वरवंट्याने मसाला वाटण्याचे फायदे वाचाल तर मिक्सरचा वापर विसरून जाल.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 11:41 IST

सध्याच्या काळात सगळ्याच स्वयंपाक घराच आपल्याला पदार्थ दळण्यासाठी किंवा बारिक करण्यासाठी मिक्सरचा वापर केलेला दिसून येतो.

सध्याच्या काळात सगळ्याच स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ दळण्यासाठी किंवा बारिक करण्यासाठी मिक्सरचा वापर केलेला दिसून येतो. तसंच तंत्रज्ञानामुळे सगळ्या कामात सुलभता आणि सोपेपणा आला असला तरी काही पारंपारिक पध्दती आजही शहरातील तसंच उपनगरातील घरांमध्ये वापरल्या जातात. किचनमध्ये  सध्याच्या काळात मिक्सरचा वापर पदार्थ बारिक करण्यासाठी केला जातो. 

इन्संट्ंट आणि रेडी टू इट या प्रकारांमुळे सगळ्यांचाच घरातील किचनचे रूप पालटले आहे.  सरूवातीच्या काळात  एखादा पदार्थ कुटण्यासाठी म्हणजेच बारिक करण्यासाठी पाटा वरवंटा आणि खलबत्त्याचा वापर केला जात होता. आता फार कमी लोकांच्या घरात ही संस्कृती दिसून येते.  ग्रामीण भागात काही प्रमाणात ही पध्दत वापरली जाते.

सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातल्या स्त्रिया  या कामासाठी बाहेर पडत असल्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कोणतेही काम लवकर कसं होईल याचा प्रयत्न करत असतात. पण जुन्या पारंपारीक पध्दतींचे अनेक फायदे आहेत.  चला तर मग जाणून घेऊया चटणी, मिरची, कांदा, लसूण यांची पेस्ट करण्यासाठी तुम्ही जर पाटा वरवंटा किंवा खलबत्त्याचा वापर केलात तर काय  फायदे होतात.

पदार्थाला चव येते

मिरची मसाला बारिक  करण्यासाठी जर तुम्ही पाटा वरवंट्याचा वापर केलात तर पदार्थाला चव येते. एका प्रकारचा नैसर्गिक स्वाद त्यात असतो. सर्वसाधारणपणे मशीनच्या वापरामुळे स्वाद कमी होत असतो . मिक्सरमध्ये बारीक केलेल्या वाटणापेक्षा पाटा वरवंट्याचा वापर करून तयार केलेले वाटण  पदार्थाला चविष्ट बनवते. 

भूक वाढते

जेव्हा तुम्ही खलबत्त्याचा वापर करून मसाला वाटत असता तेव्हा त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि हा स्वाद आकर्षित करत असतो. त्यामुळे जेवण्याची इच्छा तीव्र होते. आणि भूकेची जाणीव होते. 

शरीर  उत्तम राहतं 

पाटा वरवंट्याचा वापर करुन जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बारिक करत असाल तर व्यायाम होत असतो. त्यामुळे स्नायू व्यवस्थीत राहतात. तसंच कॅलरीज बर्न होण्यास मदत होत असते. त्यामुळे तुम्हाला खूप घाम येतो आणि वजन कमी होण्यास फायदेशीर ठरतं असतं.

सिजर डिलीव्हरी होण्याची शक्यता कमी होते.

सध्याच्या काळात शहरी भागात प्रत्येक महिलेची सिजर डिलिव्हरी होताना दिसून येतं. हेच ग्रामीण  भागात सिजर डिलाव्हरी होण्याचं प्रमाण कमी आहे. कारण ग्रामीण भागातील महिला पाटा वरवंट्याच्या सहाय्याने  मसाला वाटत असतात.  ही क्रिया करत असताना त्यांच्या गर्भाशयाचा व्यायाम सुध्दा होत असतो. तसंच पाटा वरंवट्याच्या वापराचे अनेक फायदे आहेत.  शिवाय या पध्दतीच्या वापराने विजेची सुद्धा बचत  होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य