शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दुपारच्या झोपेमुळे ह्रदय विकाराचा धोका कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:06 IST

बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये या गोष्टीवरून संशय असतो की, दुपारी झोप घेणे चांगले आहे की वाईट? अनेकांना दुपारच्यावेळी झोपण्याची सवय असते, तर अनेक लोकं ही झोप घेणं टाळतात.

बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये या गोष्टीवरून संशय असतो की, दुपारी झोप घेणे चांगले आहे की वाईट? अनेकांना दुपारच्यावेळी झोपण्याची सवय असते, तर अनेक लोकं ही झोप घेणं टाळतात. तसेच अनेक लोकांना दुपारी झोपण्याची इच्छा असते परंतु त्यांच्या कामाच्या रूटीनमुळे त्यांना झोपणं शक्य होत नसून दुपारी जेवल्यानंतर त्यांना आळस येतो. पण जर तुम्ही रोज नित्यनियमाने दुपारी झोप घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दुपारी झोपणे हे आपल्या शरिरासाठी अत्यंत लाभदायक आहे. या गोष्टीला आता वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. 

युनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनियामध्ये सायकलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर फिलिप यांनी सांगितल्यानुसार, दुपारी घेण्यात येणारी वामकुशी फक्त तुमचा आळस दूर करत नाही तर ती तुमची एकूण ऊर्जाही वाढवते. दुपारी झोप घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि यामुळे ह्रदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते. 

15 ते 30 मिनिटांपर्यंतची वामकुशी आळस दूर करण्यासाठी पुरेशी असते. परंतु, जर तुम्ही मानसिकरित्या थकलेले असाल तर तुम्हाला 90 मिनिटे झोप घेणे गरजेचे असते. यावेळेत तुम्ही गाढ झोप घेवून उठू शकता. पण तुम्ही जर झोपेतून अचानक जागे झालात तर तुम्हाला जास्त थकवा जाणवू लागतो. 

संशोधनानुसार, वर्कआउटनंतर लगेचच झोपणे शरिरासाठी हानिकारक ठरते. वर्कआउट केल्यानंतर आपल्या मेंदूला चालना मिळते. अशात झोप लागणे शक्य नसते. त्यामुळे वर्कआउट केल्यनंतर कमीत कमी 2 तासांनंतरच झोपावे. 

जर तुम्हाला दुपारी झोपण्याची गरज वाटत नसेल तर उगाच झोपू नका. प्रत्येकालाच दुपारच्या झोपेचा फायदा होत नाही. प्रत्येकाच्या शारिरीक गरजा वेगळ्या असतात. काही लोकं दिवस-रात्रीचं चक्र फॉलो करतात त्यामुळे त्यांना दुपारी झोप येत नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य