शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोणतेही आयुर्वेदिक उपाय करण्याआधी जाणून घ्या सत्य, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 10:04 IST

Ayurveda Tips: आयुर्वेदिक उपचार केल्यानंतरही अनेक रिझल्ट हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अशात लोकांना वाटतं की, हे उपाय फायदेशीर नाहीत. पण चूक आपल्या पद्धतीत असते.

Ayurveda Tips: आयुर्वेद एक चांगली चिकित्सा पद्धती आहे. जी आजाराला मुळापासून दूर करण्यास मदत करते. हे उपाय करून डायबिटीस, बद्धकोष्ठतासारखे आजार कंट्रोल करण्यास मदत मिळते. गॅस, त्वचारोग अशाही समस्या आयुर्वेदिक उपायांनी दूर होतात. 

आयुर्वेदिक उपचार केल्यानंतरही अनेक रिझल्ट हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अशात लोकांना वाटतं की, हे उपाय फायदेशीर नाहीत. पण चूक आपल्या पद्धतीत असते.

आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. रेखा राधामोनी यांच्यानुसार, कमी माहिती असल्याकारणाने आयुर्वेदिक उपाय करताना आपण चुका करतो. त्यामुळे आपल्याला आयुर्वेदासंबंधी सत्य जाणून घेणं गरजेचं ठरतं.

आयुर्वेदिक डॉ. रेखा म्हणाल्या की, आयुर्वेद हे काही एक महिन्याचं एखादं चॅलेंज नाहीये. हा आयुष्यभराचा प्रवास आहे. ज्याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. केवळ काही काळ आयुर्वेदाचे नियम फॉलो करून समस्या पुन्हा होऊ शकते.

आयुर्वेदानुसार, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. त्यांचं आरोग्य वेगळं असतं. त्यामुळे त्यांनी त्याच पदार्थांच सेवन करावं जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. प्रत्येक हेल्दी फूड प्रत्येक आयुर्वेदिक प्रकृतीसाठी योग्य नसते.

डॉ. रेखा सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या आजाराचा आयुर्वेदिक उपाय वेगळा असू शकतो. जुळ्या बहिण-भावांनाही वेगवेगळ्या उपचाराची गरज असू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एकसारखा उपचार घेऊ नये. 

आयुर्वेदिक उपाय करताना संयम बाळगणं फार गरजेचं आहे. याचा रिझल्ट मिळायला थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही सावधानी आणि नियमितता बाळगावी. आत्म-नियंत्रण ठेवावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य