शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सिद्धू यांच्या पत्नीने ४० दिवसात कॅन्सरला दिली मात, जाणून घ्या काय होता आयुर्वेदिक आहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:55 IST

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली.

माजी क्रिकेटपटू आणि नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४ चा कॅन्सर निदान झाला होता. हा कॅन्सर इतका वाढला होता की, डॉक्टरांनी जगण्याची केवळ ३ टक्के आशा व्यक्त केली होती. तरीही त्यांच्या पत्नीने हार न मानता, सर्जरी, थेरपी आणि इच्छाशक्तीसोबत लाइफस्टाईलवर लक्ष दिलं. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आता त्यांची पत्नी पूर्णपणे कॅन्सरमधून बाहेर पडली असून यात डाएटने तिला खूप मदत केली.

सिद्धू यांनी सांगितलं की, आपण टेस्टच्या नादात संपूर्ण शरीर खराब करतो. पण आम्ही पूर्ण अभ्यास करून डाएट सुरू केली. ज्यानंतर ४० दिवसांमध्येच ४ स्टेजच्या कॅन्सरमधून बाहेर पडता आलं. ही डाएट कॅन्सरशिवाय फॅटी लिव्हर कमी करण्यासही मदत करते. त्यांनी २५ किलो वजनही कमी केलं. ज्या डाएटचा सिद्धू यांनी उल्लेख केला ती पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. 

सिद्धू यांनी सांगितलं की, कॅन्सरला हरवण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो, जो कॅन्सरचा उपचार आहे तोच फॅटी लिव्हरचाही आहे. तुम्ही कॅन्सर सेल्सना शुगर आणि कार्बोहायड्रेट्स देऊ नका. कॅन्सरच्या पेशी आपोआप नष्ट होतील.

कॅन्सरमध्ये घेतला असा चहा

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीने कॅन्सरच्या उपचारादरम्यान हर्बल चहा घेतला. यासाठी दालचीनी, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची टाकून पाण्यात टाकून उकडली. यात थोडा गूळ टाकला होता.

जेवणाची वेळ महत्वाची

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी सांयकाळी ६ ते ६.३० वाजता जेवण करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता लिंबू पाण्याने सुरूवात करत होती. डाएटमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर असलेले फूड्स होते.

कशी व्हायची दिवसाची सुरूवात?

सगळ्यात आधी लिंबू पाण्याने दिवसाची सुरूवात होत होती. त्यासोबत कच्ची हळद, एक लसूण आणि अ‍ॅपल व्हिनेगर दिलं जात होतं. त्यासोबतच अर्ध्या तासानंतर १० ते १२ कडूलिंबाची पाने दिली जात होती. 

धान्याने कॅन्सर होईल नष्ट

त्यानंतर नट्स, पांढऱ्या पेठ्याचा ज्यूस, एक ग्लास ज्यूस दिला जात होता. ज्यूस तयार करण्यासाठी बीट, गाजर आणि एक आवळा टाकला जात होता. नंतर सायंकाळी रात्रीचं जेवण, ज्यात भात आणि चपाती नव्हती. त्यात केवळ क्विनोआ देत होते. कारण हेच एक धान्य अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-कॅन्सर आहे. सोबतच नारळाचा वापर करूनही फायदेशीर आहे.

कसं पाणी दिलं?

सिद्धू यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीला असं पाणी दिलं जातं होतं ज्याचं पीएच लेव्हल ७ असावी. कारण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग यापासूनच बनला आहे. त्यामुळे कॅन्सरला हरवण्यासाठी त्यावर लक्ष दिलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोगNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू