शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:12 IST

या अभ्यासातून कोरोना विषाणू मृतांच्या शरीरात कितीवेळपर्यंत जीवंत राहू शकतो हे समजण्यास मदत होईल.

 कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असताना दिल्लीतील एम्समधील डॉक्टर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पोस्टमार्टमवर विचार करत आहेत. कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना कितीवेळ राहतो आणि त्यामुळे संक्रमणाचा प्रसार होऊ शकतो का यावर तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. दिल्लीतील रुग्णालयातील फॉरेंसिक प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासात विषाणूंचा माणसाच्या शरीरावर कसा परिणाम  करतो याबाबत विचार केला जाणार आहे. 

त्यांनी सांगितले की,  या अभ्यासाठी मृत शरीरासाठी  कायदेशीर परवागनी घेतली जाणार आहे. हे पहिले अध्ययन असल्यामुळे सावधगिरी बाळगण्यात येणार आहे. या अभ्यासातून कोरोना विषाणू मृतांच्या शरीरात कितीवेळपर्यंत जीवंत राहू शकतो हे समजण्यास मदत होईल. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की, मृत शरीरातील विषाणू हळूहळू नष्ट होतो. पण मृत शरीराताला संक्रमणमुक्त घोषित करण्याचा कोणताही वेळ निश्चित नाही.

आईसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णाचे फॉरेंसिक पोस्टमार्टमसाठी चीर- फाडीच्या तंत्राचा वापर केला जाऊ नये. कारण त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारीवर्गाच्या आरोग्याला जीवघेण्या आजारांचा धोका असू शकतो. 

'या' नवीन लसीने कोरोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा?; ३ देशात क्लिनिकल ट्रायल सुरु

CoronaVirus : उन्हाळा असो किंवा पावसाळा; 'ही' सवय असलेल्या लोकांना कोरोनाचा दुप्पट धोका!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य